एक्स्प्लोर

Video | कोणाच्या आठवणीनं 'अंजली बाईं'ना सतावलं?

काही कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. मालिका विश्वात अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात.

मुंबई : काही कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. मालिका विश्वात अशी अनेक उदाहरणं पाहायला मिळतात. कैक वर्षे जुन्हा मालिकांतील कलाकार हे त्यांनी साकारलेल्या भूमिकांमुळेच प्रेक्षकांच्या आजही स्मरणात आहेत. अगदी आताआताचं उदाहरण घ्यावं तर, ते म्हणजे 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका आणि त्यातील प्रत्येक पात्र. 

'राणा दा', 'अंजली', 'गोदाक्का'पासून अगदी 'बरकत'पर्यंत सर्वच पात्रांनी आणि ती साकारणाऱ्या कलाकारांनी प्रेक्षकांच्य मनाचा ठाव घेतला होता. या मालिकेनं काही महिन्यांपूर्वी प्रेक्षांचा निरोप घेतला. असं असलं तरीही प्रेक्षकांच्या मनावर असणारी भुरळ काही कमी झालेली नाही. फक्त प्रेक्षकच नव्हे, तर मालिकेतील कलाकारांची त्यांनी साकारलेल्या पात्रांनी एक वेगळंच नातं जोडलं गेलं आहे, याचा प्रत्यय येत आहे अभिनेत्री अक्षया देवधर हिनं केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टमुळं. 

'असा बेभान हा वारा...', या गाण्यावरील एक व्हिडीओ तिनं पोस्ट केला आहे. यामध्ये अक्षयाच्या चेहऱ्यावरील भाव नकळतच सर्वांच्या काळजाचा ठाव घेत आहेत. अंजलीची आपल्याला फार आठवण येत असल्याच्या आशयाचं कॅप्शन तिनं या व्हिडीओला जोडलं. 

तिनं हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर लगेचच चाहत्यांनीही कमेंट करत या व्यक्तीरेखेवर प्रेमाचा वर्षाव केला. शिवाय आपल्यालाही अंजलीबाई, राणा दा आणि मालिकेची फार आठवण येत असल्याच्या प्रतिक्रिया अनेक फॉलोअर्सनी केल्या. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

एखादी कलाकृती साकारत असताना कलाकार मंडळी त्याकडे कामाच्याही पलीकडल्या नजरेतून पाहतात. एक आपलेपणाचं नातं ते या पात्राशी जोडू पाहतात. नकळतच मालिका किंवा एखाद्या कलाकृतीच्या निमित्तानं भूमिका साकारत असताना या भूमिकेतूनही ते खूप काही शिकतात. अक्षयाही या भूमिकेकडून खूप काही शिकली, तर अंजली बाई या पात्रानं तिलाही खूप काही दिलं. त्यामुळं अक्षया आणि अंजली या दोघींचंही एक वेगळं नातं या पोस्टच्या निमित्तानं सर्वांसमोर आलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Marathi Film Festival: मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
Shehnaaz Gill Affair Roumers with RCB Player: शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
Dhurandhar 2 OTT Release: प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
प्रतीक्षा संपली! ‘धुरंधर 2’चं अनकट व्हर्जन OTT वर रिलीज? प्रेक्षकांना मिळणार डबल धमाका
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?
संजय दत्तला झटका; राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आधारित 'आखरी सवाल ' चित्रपटावर रिलीजपूर्वीच 'UAE'त बंदी! नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget