एक्स्प्लोर

UP Assembly Election 2022 : निर्मला सीतारमण यांच्या 'यूपी टाईप' वक्तव्यावरून राजकारण तापलं, 'हा' जनतेचा अपमान : प्रियंका गांधी

UP Assembly Election 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या 'यूपी टाईप' विधानावरून राजकीय संघर्ष पेटला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसने याला राजकीय मुद्दा बनवण्यास सुरुवात केली आहे.

UP Assembly Election 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या 'यूपी टाईप' विधानावरून राजकीय संघर्ष पेटला आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी काँग्रेसने याला राजकीय मुद्दा बनवण्यास सुरुवात केली आहे. या विधानावरून काँग्रेसने आता अर्थमंत्र्यांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या यूपी प्रभारी प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी ट्विटवरून अर्थमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे. हा उत्तर प्रदेशातील जनतेचा अपमान असल्याचे प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे.  

प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, ''निर्मला जी, तुम्ही यूपीसाठी बजेट बॅगमध्ये काहीही ठेवले नाही, ते ठीक आहे, पण यूपीच्या लोकांचा असा अपमान करण्याची काय गरज होती? यूपीच्या लोकांना 'यूपी टाईप' असल्याचा अभिमान आहे. आम्हाला यूपीची भाषा, बोली, संस्कृती आणि इतिहासाचा अभिमान आहे.''

 

काय आहे प्रकरण?
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत मोदी सरकारचा अर्थसंकल्प शून्य असल्याचे म्हणत, यात तरुण, मध्यमवर्ग, गरीबांसाठी काहीच नाही, असे वक्तव्य केले. राहुल यांच्या या वक्तव्यावर निर्मला सीतारमण यांना विचारले असता त्यांनी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांना जाब विचारला. पंकज चौधरी म्हणाले की, ''राहुल गांधींना अर्थसंकल्प समजलेला नाही. अर्थसंकल्पात सर्वच क्षेत्रांसाठी घोषणा करण्यात आल्या आहेत.'' पंकज चौधरी यांचा मुद्दा पुढे करत निर्मला सीतारमण म्हणाल्या, ''चौधरी यांनी टिपिकल यूपी टाईप उत्तर दिले आहे. यूपीतून पळून गेलेल्या खासदारासाठी (राहुल गांधी) हे पुरेसे आहे असे मला वाटते. ज्या सर्व वर्गांसाठी राहुल बोलले आहेत त्यांच्यासाठी बजेटमध्ये काही ना काही तरी आहे.''

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget