एक्स्प्लोर

Shahu Maharaj : मधुरिमाराजे निवडणुकीच्या रिंगणात का उतरल्या? शाहू महाराजांनी सांगितलं नेमकं कारण!

Shahu Maharaj : राज्यात किती जागा येणार हे सांगण्यास मी काय ज्योतिषी नाही. त्यामुळे किती जागा येणार याबद्दल मी सांगू शकत नाही. पण सगळं चांगलं होईल यात काय प्रश्न नाही, असेही ते म्हणाले.

कोल्हापूर : प्रश्न चेहऱ्याचा नाही तर व्यक्तीचा आहे. चांगली व्यक्ती दिल्यास चांगलं काम होईल. टक्केवारीकडे लक्ष न देता जो काम करेल त्याचं शहराच्या विकासासाठी चांगलं काम होईल, अशी प्रतिक्रिया कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर उत्तरच्या उमेदवारीवरून चांगलंच राजकीय घामासान सुरू आहे. कोल्हापूर उत्तरची उमेदवारी कोणाला मिळणार इथपासून सुरू झालेला प्रवास ते जाहीर केलेला उमेदवाराची रद्द झालेली उमेदवारी आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना मिळालेली उमेदवारी यामुळे कोल्हापूर उत्तरचं राजकारण ढवळून निघालं आहे. 

राज्यात किती जागा येणार हे सांगण्यास मी काय ज्योतिषी नाही. त्यामुळे किती जागा येणार याबद्दल मी सांगू शकत नाही. पण सगळं चांगलं होईल यात काय प्रश्न नाही, असेही ते म्हणाले. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा प्रचार शुभारंभ हा कोल्हापुरातून होतो, त्यामुळेच आपल्या जिल्ह्याचे महत्व महारष्ट्राला कळालं असल्याचे शाहू महाराज यांनी सांगितले. 

काही गोष्टींमुळे उमेदवारी नाकारावी लागली 

या सर्व पार्श्वभूमीवर आज खासदार शाहू महाराजांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आणि भूमिका स्पष्ट केली. शाहू महाराजांनी सांगितले की, जयश्री जाधव या ठिकाणी आल्या होत्या, पक्षाच्या वरिष्ठांची देखील त्यांचे बोलणे झाले असेल. त्या विद्यमान आमदार होत्या त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारला असेल तर त्या नाराज असणार त्यात शंका नाही. ते पुढे म्हणाले की,  राजेश लाटकर यांच्याशी पक्षाचं बोलणं सुरू आहे. मी स्वतः त्यांच्याशी बोललो नाही, पण आवश्यकता वाटली तर मी स्वतः त्याच्याशी बोलेन. त्यांची नाराजी दूर करू. ते महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे घटक आहेत. ते नाराज होणं स्वाभाविक आहे. एखाद्याला उमेदवारी घोषित झाली तर त्याला दिली पाहिजे. पण काही गोष्टी अशा घडल्या, ज्यामुळे त्यांची उमेदवारी पक्षश्रेष्ठीना नाकारावी लागली.

राजघराण्यातील व्यक्तीवर काय म्हणाले

शाहू महाराज यांनी सांगितले की, एका घराण्यातील व्यक्ती राजकारणात असेल तर पुष्कळ झालं, त्या दृष्टीने आमची हालचाली आणि वाटचाल सुरू होती. जनतेचं हित लक्षात घेऊनच आमची वाटचाल सुरू होती. पण जनतेचा रेटा  होता. त्यामुळे आम्हाला मधुरीमाराजे छत्रपती यांना निवडणुकीला उतरावे लागले. दरम्यान, आमदार जयश्री जाधव यांच्याबाबत बोलताना ते म्हणाले की, जयश्री जाधव ह्या या ठिकाणी आल्या होत्या, पक्षाच्या वरिष्ठांची देखील त्यांचे बोलणे झाले असेल. त्या विद्यमान आमदार होत्या त्यामुळे त्यांचे तिकीट नाकारला असेल तर त्या नाराज असणार त्यात शंका नाही. 

इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos

व्हिडीओ

Dhananjay Munde : धनंजय मुंडेंवर'महाशक्ती' प्रसन्न? मंत्रिपदाचा प्रसाद मिळणार? Special Report
Manikrao Kokate Resign : फडणवीसांची शिफारस, मंत्रिपद काढलं; माणिकराव कोकाटे बिनखात्याचे मंत्री
Manikrao Kokate Resign : माणिकराव कोकाटे यांचा मंत्रिपदाचा राजीनामा : ABP Majha
Eknath Shinde Brother Drugs Case : 115 कोटींचं ड्रग्ज...सावरी गाव अन् शिंदे; अंधारेंचे खळबळजनक दावे
Manikrao Kokate News Update : कोकाटेंचं मंत्रिपद जाणार, आमदारकीही रद्द होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhurandhar Box Office Collection Day 13: 'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
'धुरंधर'नं बॉक्स ऑफिस गाजवलं, दिग्गजांना लोळवलं; 'बाहुबली'च्या रेकॉर्ड्सचा चक्काचूर
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
दोन मंत्री भ्रष्टाचार, गुंडागर्दीवरून गेले हा सरकारला लागलेला काळीमा, भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण हा संदेश राज्यात फडणवीस, दिल्लीत अमित शाह देतात; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Crime News: भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
भयानक हत्याकांडांने देश हादरला, मुलाने आई-वडिलांनी वरंवट्याने ठेचून मारले, करवतीने मृतदेहांचे तुकडे करुन नदीत फेकले
Smruti Mandhana: वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
वैयक्तिक वादळातून सावरत स्मृती मानधना नव्या आत्मविश्वासात पुन्हा समोर; पांढऱ्याशुभ्र वनपीसमध्ये अवतरली, Photos
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
तुळजापुरातील दोन गटातील राड्यात भाजप आमदाराच्या पीएचं नाव; ड्रग्ज तस्करीनंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापराचा मुद्दा तापला
Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र? अजित पवारांच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना; राजकीय हालचालींना वेग
Pradnya Satav: प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
प्रज्ञा सातवांचा काँग्रेसच्या विधापरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा! विधीमंडळ सचिवांकडे राजीनामा सुपूर्द
Bondi Beach Terror Attack: ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला करणारा साजिद भारतीय; 27 वर्षांपूर्वी देश सोडला, कुटुंबाचा दावा ख्रिश्चन मुलीशी लग्न करताच संबंध तोडले
Embed widget