एक्स्प्लोर

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कोणत्या अटी ?

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. राजकीय पक्षांकडून निवडणुकीसाठी मोर्चेंबाधणी केली जात आहे.

मुंबई : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्यांची संख्या 288 इतकी आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं 15 ऑक्टोबरला राज्याची विधानसभा निवडणूक जाहीर केली आहे. महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरपूर्वी नवी विधानसभा अस्तित्त्वात येणं आवश्यक आहे. त्यानुसार 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यातील 288 जागांवर एकाच दिवशी मतदान पार पडेल. तर, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्व राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी केली जात आहे.

उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 23 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर या दिवसांमध्ये पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. भारतीय राज्यघटनेनुसार विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी काही पात्रतेच्या अटी निश्चित करण्यात आल्या आहेत.   

विधानसभा सदस्य होण्यासाठी कोणत्या अटींची पूर्तता करावी लागते?

देशातील कोणत्याही राज्याची विधानसभा निवडणूक लढवायची असल्यास संबंधित व्यक्ती प्रथम भारताचाची नागरिक असली पाहिजे. याशिवाय त्यानं विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान 25 वर्षे पूर्ण केलेली असणं आवश्यक आहे. भारताच्या संसदेनं वेळोवेळी केलेल्या कायद्यांद्वारे निश्चित करण्यात आलेल्या अटी त्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे. संबंधित व्यक्ती भ्रष्टाचाराच्या आरोपात किंवा इतर कोणत्याही गुन्ह्यात दोन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा झालेली असल्यास विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करता येत नाही.  

विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची मर्यादा किती?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाख रुपयांची मर्यादा ठेवली आहे. त्यामुळं विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला 40 लाखांपेक्षा अधिक रक्कम प्रचारावर खर्च करता येणार नाही.

महाराष्ट्राच्या विधानसभेची रचना

महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्यसंख्या 288 इतकी आहे. एसटी प्रवर्गासाठी 25 जागा राखीव आहेत.एससी प्रवर्गासाठी 29 जागा राखीव आहेत. तर, 234 जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्रात विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना 2009 मध्ये झाली होती. 

निवडणूक कार्यक्रम :

निवडणुकीचं नोटिफिकेशन:  22 ऑक्टोबर 2024

अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 

अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024

अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 

मतदान  :20 नोव्हेंबर 2024

मतमोजणी :  23 नोव्हेंबर  2024

निवडणूक प्रक्रिया समाप्त:  25 नोव्हेंबर  2024

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यास पाच दिवसांचा कालावधी उरला असला तरी राज्यातील दोन्ही प्रमुख आघाड्यांच्या जागावाटपावर अंतिम निर्णय झालेला नाही. मविआ आणि महायुतीच्या जागा वाटपाच्या चर्चा येत्या एक दिवसांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

इतर बातम्या :

मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget