एक्स्प्लोर

महाराष्ट्राचं नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर मशाल निवडावी लागेल, आदित्य ठाकरेंचं आवाहन

ही निवडणूक महत्वाची आहे, कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे, त्यामुळं मशालपेटली पाहिजे असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya Thackeray : गेल्या 10 वर्षांपासून भाजप सत्तेत आहे. तरीदेखील भाजप म्हणत असेल की हिंदू खतरे मे है तर मग इकडे भाजप नसलेली बरी असे म्हणत आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) टोला लगावला. मुंबईला केंद्र शासित करू शकत नाहीत हे त्यांना कळलं आहे. शिवसेना असताना आपण जिंकू शकत नाही हे भाजपला कळल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. ही निवडणूक महत्वाची आहे, कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे. गेल्या पाच वर्षात आपण तीन सरकारं पाहिली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. दहिसरमध्ये आयोजीत केलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. तुम्हाला महाराष्ट्राचं नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर मशाल निवडावी लागेल असेही ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरेंची महायुतीवर जोरदार टीका

आपली अडीच वर्ष आणि अगोदरची अडीच वर्ष त्याची तुलना केली तर राज्याला कुठं नेलं आहे हे बघा असे आदित्य ठाकरे म्हणाले. चुकून मशाल पेटली नाहीतर 23 तारखेनंतर हे महाराष्ट्राला अदानी राष्ट्र करायला मागे पुढे बघणार नाहीत असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी महायुतीला लगावला. पिढ्यानंपिढ्या आपण इथं राहतोय या मुंबईत मंत्रालयात गेलात तर एक फुट तरी फुकटात मिळणार नाही मग अदानी कोण लागून गेलेत त्यांना 1080 स्केवर फूट फुकटात मिळायला असे आदित्य ठाकरे म्हणाले. तुम्हाला महाराष्ट्राच नाव अदानी राष्ट्र होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला मशाल निवडावी लागेल असे आदित्य ठाकरे म्हणाले. दहिसर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विनोद घोसळकर यांच्या प्रचारसभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेली त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. 

भाजपवाले मुंबईला खायला निघाले आहेत

हे भाजपवाले मुंबईला खायला निघाले आहेत. मराठी गुजराती वाद नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि गुजरातचे मुख्यमंत्री येऊन आम्हाला विकास शिकवत आहेत. तर मी त्या योगी साहेबांना सांगतोय तुम्ही आम्हाला विकास आणि हिंदुत्व शिकवू नका अशी टीका देखील आदित्य ठाकरे यांनी केली. ही विधानसभेची निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण महाराष्ट्रात अंधार पसरला आहे. गेल्या पाच वर्षात आपण तीन सरकार पाहिली आहेत. राज्यातील अंधार दू करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवावी लागेल असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

राज्यात सरकार आणण्याचा उद्देश, महाराष्ट्रासाठी लढतोय, मित्रपक्षांसाठी देखील लढतोय, पदांची लालसा नाही : आदित्य ठाकरे

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget