एक्स्प्लोर

देवेंद्र फडणवीसांचा 'धारावी'तून ठाकरेंवर निशाणा; आम्ही मोदींना आणतो म्हणत सांगितला 'पुढचा पॅटर्न'

Devendra Fadnavis :  धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार असल्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलं आहे.

Devendra Fadnavis :  महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची धारावीत जाहीर सभा झाली. धारावीतील  पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार असल्याचं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिलं आहे. धारावी बहुरंगी असून, इथं कलाकुसर, निर्मिती, आर्थिक इकोसिस्टिम आहे. कुंभारवाड्यात होणारे काम, चामड्यावर होणारं काम, फूड इंडस्ट्री असेल. उत्तम गोष्टी धारावीत तयार होतात असे मुख्यमंत्री म्हणाले. येत्या 15 तारखेला मतदान आहे. कमळ आणि धनुष्यबाणाचे बटन दाबा आणि उमेदवारांना निवडून द्या.  16 तारखेपासून आम्ही धारावीकरांची काळजी घेऊ असे मुख्यमंत्री म्हणाले. धारावीत आपण सर्वांनी माझं भव्य स्वागत केलं याबद्दल मुख्यमंत्र्यांनी धारावीकरांचे  आभार मानले. 

धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार 

अतिशय कष्टाळू आणि मेहनती लोकं इथे राहतात. धारावीबद्दल चर्चा मोठ्या व्हायच्या. पुर्नविकास व्हायला पाहिजे असं बोललं गेलं, मात्र 30 वर्ष निघून गेलेत असे फडणवीस म्हणाले. भाजप-शिवसेनेने धारावीचा पुर्नविकास सुरु केला आहे. धारावीतील पात्र लोकांना हक्काचे घर मिळणार आहे. छोटं घर 350 चौ. फुटांचे असणार आहे. एसआरएच्या इमारती व्हर्टिकल झोपडपट्ट्या होत्या. मात्र, आता रिहॅबचे डिझाइन चांगले तयार केले आहेत. उत्तम सोय असेल, मेन्टेनन्स लागणार नाही अशा व्यवस्था असेल असे मुख्यमंत्री म्हणाले. धारावीचा विकास करताना गार्डन, मैदाने तयार करणार आहोत. धारावीतील व्यवसायावर ही धारावी उभी आहे. व्यवसाय आहे, त्यांना चांगल्या व्यवस्था उभ्या केल्या जातील 

इतक्या वर्षात विरोधकांनी काय केलं? 

पुढचे 5 वर्ष अशा लोकांना राज्य सरकारचे कर माफ देखील आम्ही करणार आहोत. प्रत्येक अपात्रांना राहण्यासाठी स्वत:चे हक्काचे घर देणार आहोत. पात्र आणि अपात्र देखील पुर्नविकास होईल.  एक झोपडी काढायची आणि दुसरी तयार करायची असं आपल्याला करायचं नाही असे फडणवीस म्हणाले. धारावी कोणाला दिली नाही, ती कोणत्या खासगी व्यक्तीला दिली नाही. डीआरपी, एसआरए हिस्सेदारी आहे. कोणी विकासक लाटेल असं होणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. इतक्या वर्षात विरोधकांना विचारा, तुम्ही काय केलं? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला. प्रत्येक धारावीकरांना आम्ही घर दिल्याशिवाय राहणार नाही. मोदीजींना आम्ही आणतो उद्घाटन आपण करुयात असेही फडणवीस म्हणाले. एआयडीएमकेनं भाजपला संपूर्ण समर्थन दिलं आहे, ते देखील प्रचारात उतरतील असेही ते म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

अजित पवार अन् महेश लांडगेंच्या वादात फडणवीसांची उडी; दादांना शायरीतून टोला, आमदारालाही सल्ला

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
Embed widget