एक्स्प्लोर

महिलांवरील अत्याचार हा गंभीर विषय, पण विरोधकांचे आरोप बिनबुडाचे - देवेंद्र फडणवीस बरसले

Devendra fadnavis : महिलांवरील अत्याचार हा गंभीर आणि चिंताजनक विषय आहे. पण विरोधक याचे भांडवल करत बिनबुडाचे आरोप करत आहेत.

Devendra fadnavis : महिलांवरील अत्याचार हा गंभीर आणि चिंताजनक विषय आहे. पण विरोधक याचे भांडवल करत बिनबुडाचे आरोप करत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट करत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. देवेंद्र फडणवीस यांनी महिला अत्याचार, महिला गायब, सायबर गुन्हेगारी यासाह प्रत्येक विरोधकांच्या मुद्द्याला आपल्या शैलीत उत्तर दिले. 


विधानसभेत चर्चेला उत्तर देताना फडणवीस काय म्हणाले... ?

चर्चेच्या माध्यमातून राज्याची परिस्थिती काय आहे? यावर चर्चा करता येते. सदस्यांमार्फत जे प्रश्न उपस्थित होतात, त्यामुळे वस्तुस्थितीची जाणीव होते. विरोधी पक्षाच्या प्रस्तावाचा सूर हा महिला अत्याचार वाढले आहेत, असा होता.  महिलांवरील अत्याचार हा गंभीर व चिंताजनक विषय आहे. महिला पुढे येत आहेत. अत्याचाराच्या विरोधात महिला सातत्याने तक्रार नोंदवत आहेत, ही समाधानाची बाब आहे. 

सामाजिक दबावाखाली असे अत्याचार दाबले तर ते कमी करता येणार नाहीत. केरळ, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांनंतर महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण जास्त आहे. पण गुन्ह्यांची तुलना ही प्रति लाख व्यक्तींमागे किती गुन्हे... हे प्रमाण लावायला हवे. तर महाराष्ट्र १२ व्या क्रमांकावर आहे.

महिलांसंदर्भात तक्रार झाली की ती एफआयआरमध्ये रूपांतरित करण्याचा कायदा केला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर, तर दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान आहे.

महिला घरून निघून जाणे व अपहरणाचा मुद्दा सातत्याने मांडला जात आहे. विरोधकांनी याबाबत सातत्याने टीका केली. हे खरे आहे, देशात व महाराष्ट्रात महिला हरवण्याच्या किंवा पळवून नेण्याच्या घटना आढळतात. पॉस्को नुसार १७.२ टक्के क्राईम रेट महाराष्ट्रात आहे. लैंगिक गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र १७व्या क्रमांकावर आहे. दिल्ली, हरियाणा, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, ओरिसा यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णायामुळे 72 तासांनंतरच मिसिंग रिपोर्ट करावा लागतो. त्यांचे अपहरण झाल्याचे समजून तपास करावा लागतो. अशाप्रकारे महिलांसंदर्भात अपहरण झाले किंवा निघून गेल्या त्याचे गुन्हे हे २०२१ साली ८६ टक्के उघडकीस आले आहेत. २०२३ साली ६३ टक्के उघडकीस आले आहेत. 

लॉकडाऊन काळात देखील मोठे गुन्हे घडलेले आहेत. एखादी स्त्री स्वतः जरी निघून गेली तरी मिसिंग अशी नोंद करावी लागते. सापडण्याचे प्रमाण 10 टक्क्यांनी जास्त आहे
बेपत्ता आणि अल्पवयीन बालकांचा विचार केला तर 96 टक्के परत आणली आहेत. बालकांच्या बाबत आपण ऑपरेशन मुस्कान चालवलं आहे. 35 ते 40 हजार मुलांना आपण पकडून घरापर्यंत पोहोचवले आहे. देशात देखील ऑपरेशन मुस्कानचे कौतुक केले गेले. अपहरण झालेल्या महिलांचा शोध घेण्यात आपण पुढे आहोत. गुन्हेगारावर वचक ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई आपण केलीय. 

तडीपारची 1651 प्रकरणे आपण केली आहेत. मोक्का अंतर्गत 92 प्रकरणे आपण केलेली आहेत. अमली पदार्थाबाबत देखील आपण जॉईंट टास्क फोर्स केलेले आहे. मोठ्या प्रमाणात आपण अंमली पदार्थांच्या स्रोतापर्यत आपण पोहोचलो आहोत. सायबर गुन्ह्यात देखील वाढ झालेली आहे. स्ट्रीट क्राईमपेक्षा हळूहळू सायबर क्राईम वाढत आहे. सायबर क्राईममध्ये आपले राज्य पाचव्या स्थानावर आहे.  आपण 43 सायबर लॅब सुरू करत आहोत. देशातला सर्वात ऍडव्हान्स सायबर प्लॅटफॉर्म असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kurla Water will Accumulate :  कुर्ला स्टेशनचा परिसर पूर्णपणे जलमय, रेल्वेची वाहतूक विलंबाने सुरुRaigad Heavy Rain : रायगडमध्ये ढगफुटी, महादरवाजातून पाण्याचं रौद्र रूप शिवभक्त थोड्यात बचावलेChembur Sindhi Colony चेंबुरच्या सिंधी कॉलनीत पाणी साचलं, मुसळधार पावसाने नागरिकांचे हालWestern Railway platform Crowd : पश्चिम रेल्वे स्टेशनांवर मोठी गर्दी, मुसळधार पावसाचा फटका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Rain : किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
किल्ले रायगडावरील भयानक VIDEO, पावसाचं रौद्ररुप, पर्यटक पाण्याच्या लोंढ्यात अडकले
Mumbai Rain Updates: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी, पुढील तीन-चार तास मुसळधार पावसाचा इशारा, दीड वाजता समुद्रात मोठी भरती
Actresses Who Married Businessman : कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
कोणी 7200 कोटी, कोणी 4000 कोटींचा मालक; 'या' बॉलिवूड अभिनेत्रींचे पती आहेत खूपच श्रीमंत
Mumbai Rains: मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
मुंबईत मुसळधार पाऊस; चाकरमान्यांची तारांबळ, लाईफलाईन ठप्प, रेल्वेरुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी
Bollywood Actress : हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
हो...मी दारू पित होती, पण कोणी त्याचे कारण विचारलं का? टॉक शोमध्ये अभिनेत्रीने केले होते धक्कादायक गौप्यस्फोट...
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
आज राज्यात कसं असेल हवामान? मुंबईसह 'या' भागात मुसळधार पावसाचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज काय?
Horoscope Today 08 July 2024 : आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
आज आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असेल? जाणून घ्या तुमचे आजचे राशीभविष्य
Embed widget