एक्स्प्लोर

लोकसभा निवडणूक 2024

UTTAR PRADESH (80)
43
INDIA
36
NDA
01
OTH
MAHARASHTRA (48)
30
INDIA
17
NDA
01
OTH
WEST BENGAL (42)
29
TMC
12
BJP
01
INC
BIHAR (40)
30
NDA
09
INDIA
01
OTH
TAMIL NADU (39)
39
DMK+
00
AIADMK+
00
BJP+
00
NTK
KARNATAKA (28)
19
NDA
09
INC
00
OTH
MADHYA PMADHYA PRADESH (29)RADESH (29(
29
BJP
00
INDIA
00
OTH
RAJASTHAN (25)
14
BJP
11
INDIA
00
OTH
DELHI (07)
07
NDA
00
INDIA
00
OTH
HARYANA (10)
05
INDIA
05
BJP
00
OTH
GUJARAT (26)
25
BJP
01
INDIA
00
OTH
(Source: ECI / CVoter)

UP Crime : प्रॉपर्टीचा वाद, आईची आज्ञा आणि दोन मुलांनी जन्मदात्याच्याच हत्येचा रचला कट, पोलिसांचा तपास सुरू

UP Crime : आईच्या सांगण्यावरून मुलांनी वडिलांची हत्या केली, मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे.

UP Crime : उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील रोशनपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथे आईच्या सांगण्यावरून मुलांनी वडिलांची हत्या केली. पोलिसांनी आरोपी मुलं आणि पत्नीला अटक केली आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काय घडलं नेमकं? जाणून घ्या

पती-पत्नीमधील वाद, दोन्ही मुलांसह पत्नी वेगळी राहू लागली

उत्तर प्रदेशातील फतेहपूरमध्ये संपत्तीच्या वादातून पत्नीने मुलासह पतीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि दोन मुलांना अटक केली आहे. पती-पत्नीमधील वादामुळे 12 वर्षांपूर्वी पत्नी दोन्ही मुलांसह वेगळे राहू लागली. पतीने 6 महिन्यांपूर्वी तिला न सांगता गावातील घर विकले होते. यानंतर पत्नीने सुरतमध्ये राहणाऱ्या दोन मुलांना बोलावून पतीच्या हत्येचा कट रचला. यानंतर दोन्ही मुलांनी कूपनलिकाजवळ झोपलेल्या वडिलांची हत्या केली.

 

दोन दिवसांपूर्वी वडिलांचा मृतदेह शेतात सापडला

मिळालेल्या माहितीनुसार, जेहानाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रोशनपूर गावात दोन दिवसांपूर्वी 43 वर्षीय हरिश्चंद्र यांचा मृतदेह शेतात बांधलेल्या झोपडीत सापडला होता. या प्रकरणी मृताच्या लहान भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता, मृत हरिश्चंद्र आणि त्यांची पत्नी निर्मला देवी यांच्यात 12 वर्षांपूर्वी वैयक्तिक वाद झाल्याचे समोर आले. त्यांची दोन मुले राजकुमार आणि शिवकुमार यांच्यासोबत वेगळी राहत होती. गावातील घरात हरिश्चंद्र एकटाच राहत होता. हत्येनंतर पोलिसांनी हरिश्चंद्रची पत्नी आणि दोन मुलांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता, मुलांनी संपूर्ण हकीकत सांगितली.

 

चौकशीदरम्यान आरोपीने संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली

पोलिसांनी केलेल्या चौकशीत हरिश्चंद्रच्या मुलांनी सांगितले की, आई विभक्त झाल्यानंतर वडील गावात बांधलेल्या घरात एकटेच राहत होते. सहा महिन्यांपूर्वी वडिलांनी गावातील रहिवासी कैलास याला 1 लाख 40 हजार रुपयांना घर विकले होते. आईला याची माहिती मिळाली, आणि तिने आपल्या मुलांना याबाबत सांगितले. आईच्या सल्ल्यानुसार दोन मुलांनी आईसोबतच वडिलांची हत्या करण्याचा कट रचला. यानंतर 13 फेब्रुवारीच्या रात्री शेतातील कूपनलिकाजवळ झोपलेल्या अवस्थेत वडिलांचा खून करण्यात आला.

 

या घटनेबाबत पोलीस अधीक्षकांनी काय सांगितले?

पोलीस अधिकारी उदय शंकर सिंह यांनी सांगितले की, 14 फेब्रुवारी रोजी जहानाबाद पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली होती की, रोशनपूर गावातील एका शेतात हरिश्चंद्र नावाच्या व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कसून चौकशी केली. या वेळी मृताची दोन्ही मुले गुजरातमध्ये राहत असल्याचे उघड झाले, ते गुजरातहून घटनास्थळी आले आणि त्यांनीच ही घटना घडवून आणली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेच्या कटात सहभागी असलेल्या मृताच्या पत्नीलाही अटक करण्यात आली आहे. या घटनेत वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले आहे

 

हेही वाचा>>>

Crime : मामी-भाच्याच्या प्रेमसंबंधात मामाचा 'गेम', 6 वर्षाच्या मुलाने केला 'असा' खुलासा, 12 तासांतच पोलिसांनी केला पर्दाफाश 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 07 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100  Headlines : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा: Maharashtra News : 07 June 2024PM Modi : पंतप्रधान मोदींची संसदीय पक्ष अध्यक्षपदी होणार निवड Results 2024Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Lok Sabha Election 2024 : एनडीएच्या मंत्रिमंडळाचा फॉर्मुला ठरला, 4 खासदारामागे एक कॅबिनेट मंत्रीपद ?
Manoj Jarange Patil: मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
मोठी बातमी: मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
विशेष राज्य, विशेष श्रेणी राज्याचा दर्जा म्हणजे काय? सत्तास्थापनेच्या हालचालींमध्ये नितीश-चंद्राबाबूंच्या मागणीची जोरदार चर्चा!
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानचा पराभव, यूएसएनं केला विश्वचषकातील सर्वात मोठा उलटफेर  
Monsoon 2024 : मुंबईत मान्सूनच्या सरी कधी कोसळणार? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Monsoon 2024 : मुंबईत मान्सूनच्या सरी कधी कोसळणार? जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज
Dindori Lok Sabha: माझी विच्छा होती बुवा, राहिलो उभा! मळके कपडे, पांढरी टोपी, बिचकत-बिचकत बोलणाऱ्या 'सर' बाबू भगरेंना पडली 1,03,526 मतं
माझी विच्छा होती बुवा, राहिलो उभा! मळके कपडे, पांढरी टोपी, बिचकत-बिचकत बोलणाऱ्या 'सर' बाबू भगरेंना पडली 1,03,526 मतं
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
मोदींनी घेतलेले राष्ट्रहिताचे निर्णय हे काही विशिष्ट लोकांना आवडले नाहीत : डॉ. सुभाष भामरे 
Ajit Pawar : बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
बारामतीचा निकाल आश्चर्यकारक, मी कमी पडलो; लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच बोलले
Embed widget