एक्स्प्लोर

बिहारमध्ये सुरु होता जीवनावश्यक वस्तूंचा 'जामतारा' कॉलसेंटर, खोटी जाहिरात करुन करत होते फसवणूक

सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईत त्यांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे. सर्व उच्चशिक्षित असून बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भाग कत्रीसराय, बिहार शरीफ आणि वारसलिंगज येथून टोळक्याने काम करत होते.

मुंबई : मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी एका अशा आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे जी टोळी तुमची गरज ओळखून तुम्हाला टार्गेट करुन तुमची फसवणूक करत होते. ॲाक्सिजन सिलेंडर, रेमडेसिवीर इंजेक्शन, हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देतो, लस मिळवून देतो असा स्वरुपाच्या खोटे फोन खोटी जाहिरात करुन ही टोळी देशात अनेकांची फसवणूक करत होती.  या करता ही टोळी सोशल मीडियाचा वापर करत होती. 

 देशात 18  ते 44 वयाच्या नागरीकांना लसीकरण दिले जात नव्हते. तेव्हा सोशल मीडियावर जाहिरात यायच्या तसच नंतर फोन यायचे कमी पैशांत पुढील काही तासात वॅक्सिन पाहिजे असेल तर या नंबर पैसे पाठवा. ॲाक्सिजन सिलेंडर पाहिजे, रेमडिसिवीर इंजेक्शन पाहिजे एवढेच नाही तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवून देतो असे फोन मेसेज आणि जाहिराती येतात ज्यांना गरज असते ते अशा फोन मेसेज आणि जाहिरातींना संपर्क करतात आणि वाट पाहत बसतात आणि त्यांना वाटच पाहावी लागते.  कारण हे असे फोन मेसेज आणि जाहिरात खोट्या असतात. गरजवंत माणसांची नड लक्षात घेवून अशा पद्धतीने लोकांची फसवणूक केली जाते. अशाच एका आंतरराष्ट्रीय टोळीचा मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम पोलिसांनी पर्दाफाश केला. 

सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईत त्यांनी एकूण 6 जणांना अटक केली आहे. जे सर्व उच्चशिक्षित असून बिहार राज्यातील नक्षलग्रस्त भाग कत्रीसराय, बिहार शरीफ आणि वारसलिंगज येथून टोळक्याने काम करत होते. जमतारा सारख्या वेब सीरीजप्रमाणे या टोळीने देखील त्यांचे कॉल सेंटर थाटले होते. 

 प्राथमिक तपासातच या टोळीचे मोठं मोठे कारनामे समोर आलेत 

  • या टोळक्याने अनेक मोठ्या कंपन्या आणि हॉस्पिटल तसच काही राज्यांच्या शासकीय स्वरुपाच्या बोगस जाहिराती बनवल्या होत्या. 
  • या टोळक्याने प्राथमिक तपासानुसार गेल्या काही दिवसातच 210 जणांची फसवणूक केली.  
  • मध्यरात्री दोनच्या सुमारास बिहार पोलिसांच्या मदतीने सायबर क्राईम पोलिसांनी या टोळक्यावर जेव्हा धाड टाकली होती. 
  • ही टोळी सतत मोबाईल नंबर आणि बॅंक अकाऊंट नंबर बदलायची. 
  •  या टोळीचे 32 बनावट बॅंक खाते जप्त करण्यात आले. 
  • गेल्या काही दिवसातच या टोळीने जवळपास 60 लाख रुपये फसवणूक करुन मिळवले होते. 
  • तर, या टोळीला कोलकात्यातून बोगस सिम कार्ड पुरवले जायचे. 

या अशा प्रकारच्या उच्च शिक्षित हायटेक आर्थिक फसवणूक करणा-या टोळ्या काळानुरुप गरजा लक्षात घेऊन जाळं तयार करतात. सायबर पोलिसांनी पकडलेल्या टोळीने तर कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांना कोरोना होण्याची शक्यता असल्याने यावेळेस कशा पद्धतीने लोकांची फसवणूक करता येईल याची देखील तयारी केली होती. पण त्या आधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. खरं तर अशा प्रकारच्या फसवणुकीपासून आपण स्वत:चा बचाव करु शकता. याकरता फक्त एकच करा शासकिय वेबसाईट किंवा सुरक्षित वेबसाईट आणि अधिकृत वेबाईसाईट किंवा लिंकचाच वापर करायचा नाही तर तुमची फसवणूक झालीच. 

संबंधित बातम्या :

Jamtara : जामताराच्या एका 'हॅलो' वर लोक होतात कंगाल! काय आहे जामतारा?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
कायद्याचा बालेकिल्ला म्हणणाऱ्या नाशिक पोलिसांना रोडरोमिओंचं चॅलेंज, रनिंगला गेलेल्या तरुणीची टवाळखोराने काढली छेड, सोशल मिडियावर सांगितली आपबिती
Pune Crime News: दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत तरुण-तरुणीचा पोलीस ठाण्यात धिंगाणा, महिला पोलीस उपनिरीक्षकाच्या हाताचा घेतला चावा, धमकी देत म्हणाली जीव देईन अन्... पुण्यातील धक्कादायक घटना
Santosh Deshmukh Case: आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
आम्हाला कागदपत्र देत नाहीत, सरकारी पक्षाकडूनच दिरंगाई; सरपंच संतोष देशमुख प्रकरणात उज्वल निकम अन् आरोपींच्या वकिलामध्ये खडाजंगी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Nashik Crime News: घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं
घरी पाहुणा आला, पती नाईट शिफ्टला गेला, विवाहितेचे हात बांधून अत्याचार, नराधमाला पाठलाग करुन डोंगरात पकडलं

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Embed widget