एक्स्प्लोर

TRAI : गुड न्यूज, इंटरनेट नको असणाऱ्यांना दिलासा, कॉलिंग अन् एसएमएससाठी वेगळे रिचार्ज प्लॅन येणार, ट्रायचा आदेश  

TRAI Order : टेलिकॉम कंपन्यांना कॉलिंग आणि एसएमएससाठी रिचार्ज प्लॅन आणवे लागतील. ट्रायनं याबाबतचा आदेश जारी केला आहे. 

नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायनं सोमवारी टॅरिफ नियमांमध्ये दुरुस्ती केली. या दुरुस्तीनंतर मोबाईल सेवा कंपन्यांना इंटरनेट म्हणजेच डेटाचा वापर न करणाऱ्या ग्राहकांसाठी कॉलिंग आणि एसएमएस साठी रिचार्ज प्लॅन आणवे लागतील. याशिवाय ट्रायनं विशेष रिचार्ज प्लॅनची मुदत 90 दिवसांवरुन 365 दिवस देखील केली आहे. 

ट्रायनं दूरसंचार ग्राहक संरक्षण अधिनियमात केलेल्या बाराव्या दुरुस्तीनुसार मोबाईल नेटवर्क सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांना किमान एक विशेष टॅरिफ व्हाऊचर फोन कॉलिंग आणि एसएमएससाठी जारी करावा लागेल. ज्या रिचार्ज प्लॅनची वैधता 365 दिवस असेल. या निर्णायाचा फायदा अशा ग्राहकांना होईल जे यूजर्स इंटरनेटचा वापर करत नाहीत. केवळ फोन कॉलिंग आणि एसएमएसचा वापर करतात. 

मोबाईल नेटवर्क सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना किमान 10 रुपयांपासून रिचार्ज पॅक जारी करावा लागेल. ट्रायनं मोबाईल नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्यांना  कोणत्याही दराचे रिचार्ज व्हाऊचर जारी करण्यास परवानगी दिली आहे.

काही ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्या घरी ब्रॉडबँड सेवा आहे अशा घरातील यूजर्सला त्यांच्या मोबाईलसाठी स्वतंत्र डेटा रिचार्जची गरज लागत नाही. याशिवाय टूजी नेटवर्कचा वापर करणाऱ्या यूजर्सला देखील बऱ्याचदा इंटरनेट लागत नाही, अशा ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.   
 
ट्रायच्या आदेशानुसार कंपन्यांना डाटा ओन्ली एसटीव्ही आणि बंडल ऑफर शिवाय कॉलिंग अन् एसएमएससाठी स्वतंत्र  एसटीव्ही अनिवार्य करण्यात येणार आहे. 

30 दिवसांमध्ये आदेश लागू होणार

ट्रायचा हा आदेश पुढील 30 दिवसांमध्ये लागू केला जाणार आहे.  कंपन्यांना त्यांच्या सध्याच्या रिचार्ज प्लॅनसह आणखी रिचार्ज प्लॅन आणावे लागतील. त्यामध्ये कॉलिंग आणि एसएमएससाठी स्वतंत्र रिचार्ज प्लॅन असतील. ज्यांना डेटा वापरायचा नाही अशा ग्राहकांना याचा फायदा होईल. फीचर फोन यूजर्स, 2 जी सीमचे यूजर्स यांना याचा फायदा होईल.  

भारतात जवळपास 2G चा वापर करणाऱ्या यूजर्सची संख्या 15 कोटी आहे. या ग्राहकांना त्यांच्या फोनवर इंटरनेटचा वापर करायचा नसतो.  ट्रायच्या चौकशीत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 15 कोटी यूजर्स फीचर फोनचा वापर करतात, या ग्राहकांना फोन कॉलिंग आणि एसएमएसच्या रिचार्ज प्लॅनची आवश्यकता असते.

ट्रायच्या या निर्णयाला मोबाइल नेटवर्क पुरवणाऱ्या खासगी कंपन्यांकडून विरोध होता.एअरटेल त्यांच्या 2G यूजर्सना वेगानं  4G नेटवर्कमध्ये आणलं जात आहे. बीएसएएनलनं मात्र ट्रायच्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

इतर बातम्या :

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget