एक्स्प्लोर

2000 रुपयांच्या नोटा मार्केटमधून कमी झाल्या? केंद्रानं संसदेत सांगितलं 'हे' कारण 

2016 साली  मोदी सरकारनं जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करुन नवीन नोटा बाजारात आणल्या. आता मार्केटमधून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं चित्र आहे. याला केंद्र सरकारनं देखील दुजोरा दिला आहे

नवी दिल्ली : 2016 साली  मोदी सरकारनं जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करुन नवीन दोन हजार, पाचशे आणि दोनशेच्या नोटा बाजारात आणल्या. मात्र आता मार्केटमधून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं चित्र आहे. याला केंद्र सरकारनं देखील दुजोरा दिला आहे. 2000 रुपयांच्या नोटांची संख्या कमी होऊन 223.3 कोटी (नोटांची संख्या) इतकी झाली आहे.  मार्च 2018 मध्ये 2000 रुपयांच्या 336.3 कोटी नोट सर्कुलेशनमध्ये होत्या.

अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की,  विशेष मूल्यवर्गांमध्ये बँकांच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकारकडून रिझर्व बँकेच्या सल्ल्यानं घेतला जातो. याचा उद्देश असा असतो की, व्यवहारामध्ये देवाणघेवाण सुविधाजनक बनवली जावी.  
 
त्यांनी सांगितलं आहे की,  31 मार्च 2018 रोजी 2,000 रुपयांच्या 336.3 कोटी नोटा व्यवहारात होत्या. तर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ही संख्या 2,23.3 कोटी नोटा इतकी होती.  

चौधरी यांनी सांगितलं की, 2018-19 पासून नोटांसाठी करंसी प्रिंटिंग प्रेसकडे कुठलंही मागणी पत्र ठेवलं गेलेलं नाही. त्यांनी सांगितलं की, नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांच्या व्यवहारात घट झाली आहे कारण  2018-19 पासून या नोटांच्या छपाईसाठी मागणी पत्र आलेलं नाही. सोबतच अनेक नोट खराब देखील झाल्या आहेत.  
 
प्रत्येकवर्षी कमी होत गेली छपाई

2016 मध्ये 2000 च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटा छापणं कमी होत गेलं. आरबीआयच्या मते आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 354 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या होत्या. त्यानंतर आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 11.15 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या. तर 2018-19 मध्ये 4.669 करोड दोन हजाराच्या नोटा छापल्या गेल्या आहेत.  

महत्वाची माहिती 
2,000 रुपयांच्या नोटांची संख्या कमी होऊन ती 223.3 कोटी (नोटांची संख्या) 
एकूण नोटांची टक्केवारी 1.75 टक्के
ही संख्या मार्च 2018 मध्ये 336.3 कोटी इतकी होती.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Embed widget