एक्स्प्लोर

Paytm IPO ची कमाल, एका क्षणात पेटीएमचे 350 कर्मचारी कोट्यधीश होणार

Paytm IPO : पेटीएमचा आयपीओ बाजारात आल्यानंतर आता कंपनीचे आजी- माजी असे 350 कर्मचारी कोट्यधीश होणार आहेत. 

मुंबई : देशातील सर्वात मोठा असलेला पेटीएम (Paytm) आयपीओ (IPO) नुकताच बाजारात दाखलं झाला आहे. या आयपीओने मार्केटमध्ये धुमाकुळ घातलाच आहे पण त्याने पेटीएमच्या 350 कर्मचाऱ्यांना एका क्षणात कोट्यधीश केलं आहे. पेटीएमच्या 18,300 कोटी रुपयांच्या आयपीओला बुधवारी इश्यूच्या शेवटच्या दिवशी 1.89 पटीने सबस्किप्शन मिळालं आहे. पेटीएमच्या आयपीओने आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी शेअर विक्री केली आहे. याच सोबत पेटीएमचा आता देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत समावेश झाला आहे. पेटीएमने 2.5 अब्ज डॉलर्सचा आयपीओ बाजारात आणला आहे.

इलेक्ट्ऱॉनिक्स इंजिनिअर असलेल्या सिद्धार्थ पांडे हा पेटीएमचा कर्मचारी आयपीओ बाजारात दाखल झाल्यानंतर कोट्यधीश बनला आहे. डिजिटल पेमेंट अॅन्ड फायनान्शिअल कंपनीमध्ये नऊ वर्षांपूर्वी सामिल होत असताना आपल्या वडिलांनी विरोध केला असल्याचं सिद्धार्थ पांडे यांनी सांगितलं. महत्त्वाचं म्हणजे सिद्धार्थ पांडे आता पेटीएम या कंपनीत कामाला नसून एका स्टार्ट अप सोबत काम करतात. पण पेटीएममध्ये काम करत असताना त्यांनी शेअर्स खरेदी केले होते त्याचा आता त्यांना मोठा फायदा झाला आहे. 

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या आठवड्यात पेटीएमचे बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर कंपनीचे आजी आणि माजी असे 350 कर्मचारी कोट्यधीश होणार आहेत. आपल्या देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न हे जवळपास दीड लाख रुपये इतकं असताना पेटीएम आयपीओमुळे मिळालेली ही रक्कम मोठं बक्षीस असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

पेटीएम नवीन व्यापारी आणि ग्राहक जोडण्यासाठी नवीन इश्यूमधून जमा केलेला निधी वापरण्याची योजना आखत आहे. मूल्यमापनावर गुंतवणूकदारांच्या मत भिन्नतेमुळे पेटीएमने IPO पूर्व निधी उभारला नाही. पेटीएमच्या मुद्द्याबाबत, आयसीआयसीआय सिक्युरिटीजचे म्हणणे आहे की, दररोज नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे पेमेंट मार्केटमधील स्पर्धा लक्षणीय वाढली आहे. जर पेटीएम व्यापाऱ्यांना आकर्षित करण्यात यशस्वी झाली नाही, तर त्याचा त्याच्या व्यवसायावर वाईट परिणाम होईल. कंपनीच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत पेमेंट सेवा आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यातील जोखीम आणि फायदे समजून घेऊन गुंतवणूक करावी.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

Shetkari Karj Mafi : राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
राज्य सरकारकडून कर्जमाफीतील 56 लाखांपैकी 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर, मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा
Gold- Silver Price Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीचे दर स्थिर; खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर, सोने खरेदी करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
E20 : इथेनॉल खरेदी करण्यासाठी सरकारचा नेमका किती पैसा खर्च होतो? सरकारकडून आकडेवारी जाहीर
Gold Silver Price Today: सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर
सोन्याने खाल्ला भाव, चांदीच्या भावात कोणताही बदल नाही; सोने-चांदी खरेदी करताना 'या' गोष्टी घ्या लक्षात, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget