एक्स्प्लोर

बँकिंग घोटाळ्यांमुळं सात वर्षात दररोज 100 कोटींचं नुकसान, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर, RBI ची माहिती

Rs 100 crore fraud Every Day :  महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक बँक घोटाळे झाले आहेत. या पाच राज्यात मागील सात वर्षात 83 टक्के बँक घोटाळे झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.

Rs 100 crore fraud Every Day :  गेल्या सात वर्षात भारतात झालेल्या बँक घोटाळे आणि फसवणूकीतून मोठे आणि गंभीर परिणाम भारताला सध्या भोगावे लागत आहेत. भारतातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) याबाबत माहिती दिली आहे. या घोटाळ्यांमुळं भारताचं दररोज तब्बल 100 कोटींचं नुकासान होतं आहे, असं आरबीआयनं म्हटलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बँक घोटाळे आणि फसणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, बँक घोटाळे, फसवणूकीत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, देशाची राजधानी दिल्ली यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. घोटाळे आणि फसवणूकीवर आळा घालण्यासाठी अनेक कठोर नियम लावण्यात आले आहेत. मात्र, याचा काहीही फरक पडत नसल्याचे दिसतेय. या बँक घोटाळा आणि फसवणूकीतून फक्त बँकाचेच नुकसान होत नाही. तर सर्वसामान्यांनाही फटका बसत आहे. आरबीआयच्या रिपोर्ट्सनुसार, मागील सात वर्षांत बँकिंग घोटाळ्यामुळे भारताला दररोज 100 कोटी रुपयांचा फटका बसत आहे. प्रत्येकवर्षी घोटाळ्यांच्या संख्येत कपात होत आहे. सर्वात आधिक बँक घोटाळे महाराष्ट्रात होत आहेत. तर दिल्लीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात होणाऱ्या घोटाळ्यापैकी 50 टक्के घोटाळे महाराष्ट्रात झाले आहे.  

पाच राज्यात 83 टक्के घोटाळे - 
महाराष्ट्र, दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक बँक घोटाळे झाले आहेत. या पाच राज्यात मागील सात वर्षात 83 टक्के बँक घोटाळे झाल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या पाच राज्यात दोन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बँक घोटाळे झाले आहेत. 

2.5 लाख कोटींची फसवणूक - 
आरबीआयने दिलेल्या आकड्यानुसार, एक एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत देशात 2.5 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फसवणूक झाली आहे.  आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये 67,760 कोटी रुपयांची फसवणूक समोर आली.  2016-17 मध्ये यामध्ये घट पाहायला मिळाली. या काळात 59,966.4 कोटींची फसवणूक जाली. 2019-20 काळात 27,698.4 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 10,699.9 कोटी रुपयांची फसवणूक झाली. 
आर्थिक वर्षा 2021-22 च्या पहिल्या 9 महिन्यात (एप्रिल-डिसेंबर) मध्ये 647.9 कोटींची फसवणूक झाली होती.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचं आश्वासन कुठं गेलं? अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची टीका 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; काय स्वस्त, काय महाग? A टू Z माहिती एका क्लिकवर

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget