एक्स्प्लोर

दहावीनंतरही करता येणार खते आणि बियाणांचा व्यवसाय, पण सरकारनं घातल्या 'या' अटी

देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.

Government course : देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक पाठबळ देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे. केंद्र सरकारने नुकतेच खत आणि बियाणे उद्योगाला चालना देण्यासाठी नियमांमध्ये बदल करुन रोजगाराच्या संधींना चालना दिली आहे. आता दहावी पास तरुणांनाही खत-बियाणे व्यवसाय करण्याची संधी मिळत आहे. यासाठी सरकारने 15 दिवसांचा कोर्स केला आहे. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर तरुणांना खत आणि बियाणांच्या संदर्भातील व्यवसाय करणं शक्य होणार आहे. 

कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण

कृषी पदवी घेतलेल्या तरुणांसोबतच दहावी उत्तीर्ण तरुणांनाही या उपक्रमातून खत-बियाणे व्यवसायात उतरण्याची संधी मिळणार आहे. या पाऊलामुळं तरुणांना कोणत्याही मोठ्या आव्हानाशिवाय रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. खते-बियाणे क्षेत्रात सरकार देत असलेल्या सुविधा तरुणांना स्वावलंबी बनवण्यासाठी एक सशक्त माध्यम सिद्ध होऊ शकतात. त्यामुळं कृषी क्षेत्रात नवीन संधी निर्माण करु शकतात.

गुंतवणुकीतून अधिक उत्पन्न मिळवा

आता खत, बियाणे व्यवसायात कमी गुंतवणूक करुन जास्त पैसे मिळवण्याचा मार्ग बदलला आहे. आता खत आणि बियाणे व्यवसायात उतरण्यासाठी परवाना मिळवण्यासाठी नवीन नियम लागू झाले आहेत. व्यावसायिक पात्रता प्राप्त करण्यासाठी खत-बियाणे केंद्रात 12 हजार 500 रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. हा अभ्यासक्रम पूर्ण करणे बंधनकारक आहे.  जो हा अभ्यासक्रम पूर्ण करणार नाही त्याला परवाना मिळणार नाही. यामुळं शेतकर्‍यांव्यतिरिक्त उद्योगधंद्यांनाही नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. दरम्यान, यासंदर्भातील माहिती केंद्र सरकारनं दिलेली आहे. 

10वी उत्तीर्ण असणं गरजेचं

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता खत आणि बियाणांचा व्यवसाय करण्यासाठी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 10वी उत्तीर्ण लोक देखील कीटकनाशके आणि खते आणि बियाणे यांचा व्यवसाय करु शकतात.  हा निर्णय खत आणि बियाणे क्षेत्रातील नवीन अपेक्षांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

कृषी उत्पादनांच्या व्यापारात तरुणांना मोठा दिलासा मिळणार 

रोजगार वाढवण्यासाठी केंद्र सरकारने नियम बदलले आहेत. त्यामुळे कृषी क्षेत्रातील बीए पास आणि दहावी उत्तीर्ण तरुणांना खत, बियाणे आणि कीटकनाशकांचा व्यवसाय करण्याचा परवाना घेणे सोपे झाले आहे. नवीन नियमांनुसार या तरुणांना कृषी विज्ञान केंद्रात 15 दिवसांचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करावा लागणार आहे. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना परीक्षेला बसावे लागेल. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र मिळेल, त्यानंतर ते परवान्यासाठी अर्ज करू शकतील. हा नवीन नियम तरुण उद्योजकांना मदत करेल. तसेच कृषी उत्पादनांच्या संवादात नवीन ऊर्जा देईल. यामुळं अधिकाधिक तरुण स्वावलंबी होऊन कृषी क्षेत्रात आपले स्थान निर्माण करू शकतील. या निर्णयामुळं तरुणांसाठी महत्त्वाच्या संधी निर्माण होऊन त्यांना एका नव्या दिशेने नेणार आहे.

Note : याबाबतची माहिती केंद्र सरकरानं दिलेली आहे. मात्र, याबाबत अधिकृत कोणताही GR अद्याप मिळालेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या:

दिलासादायक बातमी! 'या' क्षेत्रात होणार महाभरती, 50,000 हून अधिक लोकांना मिळणार रोजगार 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
दिलासादायक! सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण, सोन्यात गुंतवणूक केल्यास पुढे फायदा होणार का? 
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या आठवड्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! पुढच्या आठवड्यात 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार 2000 रुपये
नीता अंबानी यांना KISS ह्युमॅनिटेरियन पुरस्कार, शिक्षण ते महिला सक्षमीकरणासाठी गौरव
नीता अंबानी यांना KISS ह्युमॅनिटेरियन पुरस्कार, शिक्षण ते महिला सक्षमीकरणासाठी गौरव
Gold Silver Price Today: युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर
युद्धाचा परिणाम; आज सोने-चांदीच्या किमतीत वाढ की घट? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

व्हिडीओ

Farmer In UP's Firozpur Village Wears Bear : माकडांमुळे दशा, अस्वलाची वेशभूषा Special Report
Eknath Shinde Meet PM Modi : एकनाथ शिंदे दिल्लीत मोदींना भेटले, काय ठरलं? Special Report
Narendra Mehta : आरोपांचा सातबारा, सरकारकडून कोरा; पटोलेंचे गंभीर आरोप Special Report
Ahilyanagar Student Protest : अहिल्यानगरात स्माईलींग अस्मिता विद्यार्थी संघटनेचे अन्नत्याग आंदोलन
Dhule LPG : धुळ्यात गॅसचा तुटवडा; मात्र राहुल कुलकर्णीच्या प्रयत्नामुळे बायोमासचा पर्याय उपलब्ध

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
सहावीतील मुलीवर ॲसिड हल्ला, अहिल्यानगर हादरलं; विधानसभेत पडसाद, राधाकृष्ण विखे पाटलांची पहिली प्रतिक्रिया
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! वादळी चर्चेनंतर विधानपरिषदेततही धर्म स्वातंत्र्य विधेयक मंजूर; अनिल परबांचं घणाघाती, अभ्यासू भाषण
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
मोठी बातमी! दहावीचा भूगोलचा पेपर होणार, 50 प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे पडलेला प्रश्न सुटला, पालक अन् विद्यार्थ्यांचा जीव भांड्यात
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
एसीबीचं धाडसत्र जोरात; 35 हजार लाच घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात अटक, सापळा रचून बेड्या
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
धारवाडमध्ये हिमवर्षावस, वयोवृद्ध म्हणाले असा पाऊस बिघतला नाही; धाराशिवमध्येही मोठ-मोठ्या गारांचा पाऊस
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
मोठी बातमी : बारामती पोटनिवडणूक लढवतो आणि जिंकून दाखवतो, लक्ष्मण हाकेंचा निर्धार, म्हणाले, सुनेत्रा पवारांना विधानपरिषदेवर घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मार्च 2026 | मंगळवार
Pune News: धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
धक्कादायक! दापोडीत मुळा नदीपात्रात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात मोठी खळबळ
Embed widget