एक्स्प्लोर

Union Budget 2022 : अर्थसंकल्पात नोकऱ्या निर्माण करणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित होणार का?

Union Budget 2022 : अर्थसंकल्पात नोकऱ्या निर्माण करणाऱ्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित होणार का? जाणून घेऊया सविस्तर...

Union Budget 2022 : देशाची अर्थव्यवस्था वेगाने सावरत असतानाच यंदाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. देशात मॅक्रो परिस्थिती सुधारते आहे आणि सर्व विकास निर्देशक सकारात्मक संकेत देत आहेत. अशा स्थितीत शेअर बाजार आणि गुंतवणूकदारांनाही अर्थसंकल्पाकडून खूप अपेक्षा आहेत.

बाजार विकासाभिमुख आणि मागणीला चालना देणारे बजेट शोधत आहे. जास्तीत जास्त नोकऱ्या निर्माण करणाऱ्या आणि अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या अशा क्षेत्रांसाठीही बाजाराला मोठ्या घोषणा हव्या आहेत. याबाबत झी-बिझनेसला प्रतिक्रिया देताना स्वस्तिका इन्व्हेस्ट मार्ट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील न्याती यांना बजेटकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेतले.

लोकांच्या 2022 च्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. बाजारपेठ अशा अर्थसंकल्पाच्या शोधात आहे जो विकासाभिमुख आणि सुधारणा दोन्ही असेल. अर्थसंकल्पाने देशाच्या आर्थिक प्रगतीला मदत केली पाहिजे आणि आम्हाला आशा आहे की सरकार पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करून आपला वित्तीय खर्च उच्च ठेवेल असं न्याती यांनी म्हटलं. 

गेल्या वेळी सरकारने असे करून विकासावर भर दिला होता. पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी अनेक घोषणा झाल्या असल्या तरी त्या सुरू ठेवण्याची गरज असल्याचं न्याती यांनी म्हटलं. सुनील न्याती यांनी मांडलेले काही मुद्दे पाहुया...

रोजगाराभिमुख क्षेत्राला चालना हवी 

या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणाऱ्या क्षेत्रांवरही लक्ष केंद्रित केले पाहिजे.

रिअल इस्टेट आणि कार उद्योगांमध्ये काही मोठ्या घोषणा झाल्या पाहिजेत, कारण हे दोन्ही उद्योग अनेक क्षेत्रात नोकऱ्या आणि वाढ देऊ शकतात.

सरकारने गृहकर्जासाठी कर लाभ वाढवला पाहिजे, जो गेल्या अनेक वर्षांपासून स्थिर आहे.

वापर वाढवण्यावर भर द्या

गेल्या वर्षभरात अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत, परंतु खप वाढवण्यावर थेट लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे पगारदार वर्गासाठी बाजाराला काही महत्त्वाच्या बातम्यांची अपेक्षा आहे.

त्याच वेळी, सरकारने मालमत्ता मुद्रीकरण (monetization) आणि निर्गुंतवणुकीबाबत (disinvestment) अधिक स्पष्टता प्रदान करावी अशी बाजाराची अपेक्षा आहे. पुरवठ्याच्या बाजूने जगाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागत असताना, भारत या संधीचा फायदा घेऊ शकतो. सरकार अर्थसंकल्पात याबाबत काही घोषणा करते का, याकडेही बाजाराचे लक्ष असणार आहे.

कर आकारणीवर अपेक्षा काय?

शेअर बाजाराशी संबंधित कर प्रणालीबाबत सुनील न्याती म्हणाले की, सिक्युरिटीज व्यवहार कर (STT) काढावा किंवा कमी करावा. कारण सुरुवातीला हे दीर्घकालीन भांडवली नफ्याऐवजी सुरू करण्यात आले होते, परंतु आता दीर्घकालीन भांडवली नफा (Long Term Capital Gains) (LTCG) आणि एसटीटी (STT) दोन्ही लागू आहेत जे गुंतवणूकदारांसाठी योग्य नाही.

भारतात शेअर बाजाराची व्याप्ती वाढत आहे, इतर उदयोन्मुख बाजारपेठांपेक्षा भारतीय बाजार अधिक गुंतवणूक अनुकूल बनण्यासाठी सरकार धोरणात्मक पावले उचलेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे LTCG आणि STT कमी करणे हे त्या दिशेने एक चांगले पाऊल ठरू शकते.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget