एक्स्प्लोर

Shani Dev : तब्बल 2737 दिवसांची असते शनीची साडेसाती; जाणून घ्या व्यक्तीच्या जीवनावर कसा कसा होतो परिणाम

Shani Dev : सध्या शनीचं संक्रमण हे कुंभ राशीत सुरु आहे. तर, शनीच्या साडेसातीचा प्रभाव सध्या कुंभसह मकर आणि मीन राशीच्या लोकांवर आहे. 

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची (Lord Shani) साडेसाती हे नाव ऐकताच आपल्या मनात भीती निर्माण होते. शनी (Shani Dev) एका राशीत किमान अडीच वर्ष राहतात. ज्या राशीत शनी संक्रमण करणार आहे त्या राशीच्या एक राशी आधी आणि एक राशीनंतरच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरु होतो. जसे की, सध्या शनीचं संक्रमण हे कुंभ राशीत सुरु आहे. तर, शनीच्या साडेसातीचा प्रभाव सध्या कुंभसह मकर आणि मीन राशीच्या लोकांवर आहे. 

17 जानेवारी 2023 रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला होता. तेव्हापासून शनी याच राशीत विराजमान आहे. यानंतर शनीचं राशी परिवर्तन 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. 

केव्हा संपणार शनीची साडेसाती? 

मकर राशीत शनीच्या साडेसातीचे शेवटचे चरण सुरु आहे. 26 जानेवारी 2017 ला मकर राशीवर जी साडेसाती सुरु होती ती 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे. तर कुंभ राशीवर साडेसातीचा दुसरा चरण सुरु आहे. 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत याच राशीवर शनीची साडेसाती संपणार आहे. तर मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु आहे. या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती 7 एप्रिल 2030 पर्यंत असणार आहे.  

'इतके' दिवस असतो शनीच्या साडेसातीचा प्रभाव 

शनीने जर एका राशीच साडेसाती सुरु केली तर त्याचा प्रभाव 2737 दिवसांपर्यंत तसाच राहतो. यामध्ये 8 विभागात शनीची साडेसातीचा प्रभाव असतो. 

1. 1 ते 100 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धनहानी होते. तसेच,साडेसातीचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. 

2. 101 ते 500 दिवसांचा कालावधी हा काहीसा समाधानकारक असतो. यामध्ये व्यक्तीला आपल्या व्यवसायात परिवर्तन करण्याची संधी मिळते. तसेच, आरोग्य उत्तम राहते. 

3. 501 ते 912 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येतो. यामध्ये ग्रहकलेश, शत्रूंची भीती, आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. 

4. 913 ते 1600 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला घर सोडावं लागतं. समाजात अपमान सहन करावा लागतो तसेच, मित्र दुरावतात. 

5. 1601 ते 1825 या कालावधीत व्यक्तीला अपमान, कष्ट, रोगराई, आर्थिक तंगी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

6. 1826 ते 2300 दिवसांपर्यंत व्यक्तीला धनप्राप्ती होते. मात्र, दाम्पत्य जीवनात फार वाद निर्माण होतात. 

7. 2301 ते 2500 दिवसांचा शनीच्या साडेसातीचा हा सर्वात चांगला कालावधी असतो. या काळात प्रगती आणि सौभाग्यात वाढ होते. कार्यात स्थिरता येते. 

8. 2501 ते 2737 या काळात शारीरिक पिडा जसे की, कष्ट, आजार, वाद, धन हानीसह व्यक्तीच्या जीवनात एकाकीपणा येतो. अशा प्रकारे 2737 दिवसांत शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Gauri Visarjan 2024 : ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; आवर्जून टाळा 'या' चुका

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 4 राशी श्रीमंतीच्या वाटेवर! ऑगस्ट अन् श्रावणात भाग्य उजळणार, मासिक राशीभविष्य
August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget