एक्स्प्लोर

Shani Dev : तब्बल 2737 दिवसांची असते शनीची साडेसाती; जाणून घ्या व्यक्तीच्या जीवनावर कसा कसा होतो परिणाम

Shani Dev : सध्या शनीचं संक्रमण हे कुंभ राशीत सुरु आहे. तर, शनीच्या साडेसातीचा प्रभाव सध्या कुंभसह मकर आणि मीन राशीच्या लोकांवर आहे. 

Shani Dev : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनीची (Lord Shani) साडेसाती हे नाव ऐकताच आपल्या मनात भीती निर्माण होते. शनी (Shani Dev) एका राशीत किमान अडीच वर्ष राहतात. ज्या राशीत शनी संक्रमण करणार आहे त्या राशीच्या एक राशी आधी आणि एक राशीनंतरच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा प्रभाव सुरु होतो. जसे की, सध्या शनीचं संक्रमण हे कुंभ राशीत सुरु आहे. तर, शनीच्या साडेसातीचा प्रभाव सध्या कुंभसह मकर आणि मीन राशीच्या लोकांवर आहे. 

17 जानेवारी 2023 रोजी शनीने मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला होता. तेव्हापासून शनी याच राशीत विराजमान आहे. यानंतर शनीचं राशी परिवर्तन 29 मार्च 2025 रोजी होणार आहे. 

केव्हा संपणार शनीची साडेसाती? 

मकर राशीत शनीच्या साडेसातीचे शेवटचे चरण सुरु आहे. 26 जानेवारी 2017 ला मकर राशीवर जी साडेसाती सुरु होती ती 29 मार्च 2025 रोजी संपणार आहे. तर कुंभ राशीवर साडेसातीचा दुसरा चरण सुरु आहे. 23 फेब्रुवारी 2028 पर्यंत याच राशीवर शनीची साडेसाती संपणार आहे. तर मीन राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला चरण सुरु आहे. या राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती 7 एप्रिल 2030 पर्यंत असणार आहे.  

'इतके' दिवस असतो शनीच्या साडेसातीचा प्रभाव 

शनीने जर एका राशीच साडेसाती सुरु केली तर त्याचा प्रभाव 2737 दिवसांपर्यंत तसाच राहतो. यामध्ये 8 विभागात शनीची साडेसातीचा प्रभाव असतो. 

1. 1 ते 100 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धनहानी होते. तसेच,साडेसातीचा शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो. 

2. 101 ते 500 दिवसांचा कालावधी हा काहीसा समाधानकारक असतो. यामध्ये व्यक्तीला आपल्या व्यवसायात परिवर्तन करण्याची संधी मिळते. तसेच, आरोग्य उत्तम राहते. 

3. 501 ते 912 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग येतो. यामध्ये ग्रहकलेश, शत्रूंची भीती, आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो. 

4. 913 ते 1600 दिवसांच्या कालावधीत व्यक्तीला घर सोडावं लागतं. समाजात अपमान सहन करावा लागतो तसेच, मित्र दुरावतात. 

5. 1601 ते 1825 या कालावधीत व्यक्तीला अपमान, कष्ट, रोगराई, आर्थिक तंगी यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. 

6. 1826 ते 2300 दिवसांपर्यंत व्यक्तीला धनप्राप्ती होते. मात्र, दाम्पत्य जीवनात फार वाद निर्माण होतात. 

7. 2301 ते 2500 दिवसांचा शनीच्या साडेसातीचा हा सर्वात चांगला कालावधी असतो. या काळात प्रगती आणि सौभाग्यात वाढ होते. कार्यात स्थिरता येते. 

8. 2501 ते 2737 या काळात शारीरिक पिडा जसे की, कष्ट, आजार, वाद, धन हानीसह व्यक्तीच्या जीवनात एकाकीपणा येतो. अशा प्रकारे 2737 दिवसांत शनीच्या साडेसातीचा प्रभाव संपतो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Gauri Visarjan 2024 : ज्येष्ठा गौरी विसर्जन करताना 'या' गोष्टींची काळजी घ्या; आवर्जून टाळा 'या' चुका

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींची आर्थिक स्थिती मजबूत होणार! जुलैचा नवा आठवडा कसा असेल? पैसा, प्रेम, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य
Shani Vakri 2026 : जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
जून 2027 पर्यंत 3 राशींवर असणार शनिदेवाची कृपा; नोकरी, करिअर, पैसा आणि लव्ह लाईफमध्येही दिसणार सकारात्मक बदल
Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींचे खर्च वाढणार, पैसा जपून वापरा! जुलैच्या नव्या आठवड्यात नवी संधी भेटण्याची शक्यता; साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन, कर्क राशींचे खर्च वाढणार, पैसा जपून वापरा! जुलैच्या नव्या आठवड्यात नवी संधी भेटण्याची शक्यता; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या नेटवर्कवर महाराष्ट्र एटीएसची छापेमारी; 102 ठिकाणांवर छापेमारी, मराठवाड्यातील तीन जिल्ह्यातील 15 संशयित ताब्यात, सोशल मीडियातून संपर्क साधण्याचा प्रयत्न
Harshvardhan Sapkal: दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही, मंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नाही, उधळपट्टी करणं हाच खरा महाराष्ट्र द्रोह; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर प्रहार
Embed widget