एक्स्प्लोर

Bhagvat Gita : स्वतःचे मूल्यांकन करणे महत्त्वाचे का आहे? काय सांगितले आहे भगवद गीतेत? 

Bhagvat Gita : . गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक असून ती माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. जीवनातील सर्व दुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते.

Bhagvat Gita : श्रीमद भागवद गीतेत महाभारत युद्धाच्या वेळी भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेल्या शिकवण आहे. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक असून ती माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. गीतेमध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत, ज्यामध्ये धर्माच्या मार्गावर चालत चांगले कर्म करण्याचे शिक्षण देण्यात आली आहे.

जीवनातील सर्व दुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते. असे मानले जाते की गीतेतील वचनांचे पालन केल्याने माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल होतात आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळते. श्रीमद भागवत गीतेत अशा पाच गोठी सांगितल्या आहेत, ज्या केल्याने कोणत्याही कामात आपण सहज यशस्वी होऊ शकतो.  

गीतेतील महत्त्वाच्या गोष्टी

गीतेत सांगीतल्यानुसार, श्रीकृष्णाच्या मते, एखाद्या व्यक्तीने स्वतःचे मूल्यांकन करणे देखील खूप महत्वाचे आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला समजून घेत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःशी संबंधित कोणताही निर्णय ठामपणे घेऊ शकणार नाही. जेव्हा माणसाला त्याचे गुण आणि उणीवा कळतात तेव्हाच तो आपले व्यक्तिमत्त्व योग्य प्रकारे घडवू शकतो.

गीतेनुसार माणसाने आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे. जेव्हा राग येतो तेव्हा एखादी व्यक्ती स्वतःवरील ताबा गमावते आणि रागाच्या भरात चुकीच्या गोष्टी करते. रागाच्या भरात घेतलेले निर्णय अनेकदा चुकीचे ठरतात ज्यामुळे व्यक्तीला नंतर पश्चाताप होतो. म्हणूनच जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा.

श्रीमद भागवत गीतेनुसार प्रत्येक मानवाने आत्मनिरीक्षण केले पाहिजे. आत्मज्ञानानेच माणसाला त्याचे गुण-दोष कळतात. आत्मचिंतन माणसाला योग्य ते चूक ठरवण्यास मदत करते. म्हणूनच काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण करा.

गीतेनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या मनावर नियंत्रण ठेवले पाहिजे. मन खूप चंचल आहे आणि हेच आपल्या दु:खाचे कारण आहे. मनावर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती यशाच्या मार्गावर चालते. अशी व्यक्ती केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करते आणि ध्येय सहज साध्य करते.

श्रीकृष्णाच्या शिकवणीनुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते. त्यामुळे परिणामांचा विचार न करता केवळ कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Year Ender 2022 Diwali : या वर्षात दिवाळीत दिसली सूर्यग्रहणाची सावली, राशींच्या मानाने कसे होते वर्षातील सूर्यग्रहण? वाचा सविस्तर

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...

व्हिडीओ

Mahapalika Election Update : प्रचाराचा 'दी एन्ड', आता सुरु 'माईंड गेम' Special Report
Akola Politics : मतदारांना 'तीळगूळ', उमेदवारांवर 'संक्रांत'? अकोल्यात मतदारांच्या घराबाहेर ठेवल्या साड्या Special Report
Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sandeep Deshpande on Adani: राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा खरमरीत सवाल
राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपवाल्यांना मिरच्या का झोंबल्या? मनसेच्या संदीप देशपांडेंचा हल्लाबोल
Washim Farmer News: अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
अनुदानाबाबत जाब विचारल्याने राग आला; सरकारी अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, वाशीममधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल
Horoscope Today 14 January 2026 : आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
आज मकर संक्रांतीच्या दिवशी 7 राशींवर ओढावणार संकट; दिवसाच्या सुरुवातीलाच लागणार संकटाची चाहूल, वाचा आजचे राशीभविष्य
Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, मुंबईसह ठाण्यात पुन्हा पावसाच्या सरी, अनेक भागांत गारठा वाढला, पुढील 24 तासांत...
BMC Election : मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
मतदान ओळखपत्र नाही? चिंता नको, या 11 ओळखीच्या पुराव्यांपैकी एक सोबत न्या
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
संभाजीगरमध्ये 115 जागांवरील मतदानासाठी प्रशासन सज्ज; 5588 पोलिंग कर्मचारी, 537 ठिकाणी वेबकास्टिंग
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
मोठी बातमी! अजित पवार म्हणाले, पार्टी फंडसाठी 100 कोटी; ती फाईल काढली असती तर हाहाकार माजला असता
KDMC Election 2026 BJP Vs Shivsena: डोंबिवलीत शिवसेना-भाजप राडा, पोलिसांकडून मध्यरात्री शिंदे गटाच्या दोन उमेदवारांना अटक, हायव्होल्टेज ड्रामा
डोंबिवलीत मध्यरात्री हायव्होल्टेज राडा, शिवसेनेच्या उमेदवारांना पोलिसांनी हॉस्पिटलमधून उचललं, नेमकं काय घडलं?
Embed widget