एक्स्प्लोर

Geeta Gyan: 'या' लोकांना येतो सर्वात जास्त राग, श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्या 'या' गोष्टी 

Geeta Gyan: श्रीमद् भागवत हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. भगवान श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते.

Geeta Gyan : श्रीमद् भागवत हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. गीता (Bhagvad Geeta) जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. श्रीमद् भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि मृत्यूपश्चात जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले गेले आहे. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. श्रीमद् भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे. जे महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते.

श्रीकृष्णाची अमूल्य शिकवण

श्रीकृष्ण म्हणतात, सर्वात जास्त राग त्यांनाच येतो ज्यांना मनाची वेदना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाही. मनुष्य जितक्या वेळा देवाचे स्मरण करतो तितक्या वेळा त्याचे नशीब बदलते.

गीतेनुसार माणसाचे मनावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर आपलेच मन शत्रूसारखे काम करते.

गीतेत लिहिलंय, कुणाच्या वाईट वेळी कधी हसू नका, कारण ही वाईट वेळ चेहरे आठवते! एखाद्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याची परीक्षा न घेता.

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कधीही अहंकारी राहू नये. अहंकार माणसाला ते सर्व करण्यास प्रवृत्त करतो जे त्याच्यासाठी योग्य नाही. शेवटी हा अहंकारच त्याचा नाश करतो. त्यामुळे आयुष्यात लवकरात लवकर अहंकार सोडून द्या.

गीतेनुसार माणसाचे मनावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर आपलेच मन शत्रूसारखे काम करते.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मनुष्याची परिस्थिती कितीही वाईट असली तरी, ती नेहमीच सारखी राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत बदल हे होतातच, त्यामुळे माणसाने धीर सोडू नये. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, देव कधीही कोणत्या व्यक्तीवर अन्याय होऊ देत नाही. जो ज्यासाठी पात्र आहे, त्याला ती गोष्ट मिळतेच.


गीतेच्या शिकवणीनुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, तुला तुझी लढाई स्वतः लढायची आहे आणि स्वतःला सावरायचं देखील आहे. यात कुणीही तुझी साथ देणार नाही. व्यक्ती त्याला जे हवं ते बनू शकतो, फक्त ध्येय निश्चित करून त्याच मार्गाने चालले पाहिजे.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवणीनुसार, आयुष्यात कोणतीही गोष्ट स्थायी नाही. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.

 कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होत, ना आनंद मिळत. म्हणूनच मनुष्याला स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून एकट्यानेच चालत राहायचे आहे.

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, भयभीत होऊन दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यापेक्षा स्वधर्माचे आचरण करून मृत्यू पत्करणे सोपे आहे. अर्थात दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या धर्माच्या मार्गावर चालून सद्गती मिळवली. दुसऱ्याच्या कृतींचे अनुकरण करताना मनात सतत भय असते.

श्रीकृष्ण म्हणतात की, भय संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वधर्माची जाण ठेवून त्याच मार्गावर चालणे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

2026 Horoscope: 2026 वर्षाचे शिल्लक 8 महिने पॉवरफुल! 6 राशींना नव्या संधी, कोणाच्या हातात खेळणार पैसा? 12 राशींचं राशीभविष्य
2026 वर्षाचे शिल्लक 8 महिने पॉवरफुल! 6 राशींना नव्या संधी, कोणाच्या हातात खेळणार पैसा? 12 राशींचं राशीभविष्य
Numerology: प्रेम, विवाहाबाबत नशीब मार खातं! पण 'या' जन्मतारखा शेवटपर्यंत नातं निभावतात, पैसाही भरपूर, अत्यंत भोळ्या स्वभावाचे, अंकशास्त्र
प्रेम, विवाहाबाबत नशीब मार खातं! पण 'या' जन्मतारखा शेवटपर्यंत नातं निभावतात, पैसाही भरपूर, अत्यंत भोळ्या स्वभावाचे, अंकशास्त्र
Astrology: 12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग? कमी लोकांना माहीत..
12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! विस्कटलेल्या आयुष्याची घडी सावरेल, तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग? कमी लोकांना माहीत..
Shani Dhaiyya 2026: साडेसाती सोडा, 'शनि ढैय्या' भल्याभल्यांना कंगाल करते! सध्या 2 राशींवर प्रभाव, नोकरीपासून-लग्नापर्यंत परिणाम, कमी लोकांना माहित...
साडेसाती सोडा, 'शनि ढैय्या' भल्याभल्यांना कंगाल करते! सध्या 2 राशींवर प्रभाव, नोकरीपासून-लग्नापर्यंत परिणाम, कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hatkanangale : रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
रात्रीस खेळ चाले! हातकणंगलेतील स्मशानात अघोरी विद्या, रक्षा विसर्जनाच्या वेळी प्रकार उघडकीस
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
आशाताईंच्या अंत्यविधीबाबत मिलिंद देवरांचं राजकीय पक्षाला उद्देशून ट्विट; 'लाचार' म्हणत काँग्रेसचा पलटवार, वाद टोकाला
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
धक्कादायक! डेटिंग ॲपवरुन मैत्री, हॉटेलचं बिल पाहून तरुणी पळाली; तरुणाची पोलिसात धाव, मॅनेजरविरुद्ध तक्रार
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
खोडसाळपणासाठी लिहिलेल्या पत्राची चौकशी झालीच पाहिजे; रुपाली चाकणकर 28 दिवसांनी बोलल्या, आरोपकर्त्यांना सवाल
Nitish kumar : मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
मोठी बातमी! बिहारमध्ये उलथापालथ, नितीश कुमारांचा राजीनामा; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा
Mhada Mumbai Lottery :  म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी दोन आठवड्यात किती अर्ज आले?  अनामत रक्कम किती अर्जदारांनी भरली, आकडेवारी समोर
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
कल्याणमध्ये 11 प्रवाशांनी जीव गमावला तरीही अवैध वाहतूक सुरूच; टॅक्सीत 5 ऐवजी खचाखच 10 जण भरुन गाडी सुसाट
Nashik Crime News: पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
पोलीस होण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, अवघ्या दोन गुणांनी आलेल्या अपयशामुळे तरुणीनं आयुष्य संपवलं; नाशिकमधील दुर्दैवी घटना
Embed widget