एक्स्प्लोर

Geeta Gyan: 'या' लोकांना येतो सर्वात जास्त राग, श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्या 'या' गोष्टी 

Geeta Gyan: श्रीमद् भागवत हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. भगवान श्रीकृष्णाने महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते.

Geeta Gyan : श्रीमद् भागवत हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मनुष्याला जगण्याचा योग्य मार्ग सांगतो. गीता (Bhagvad Geeta) जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचे धडे देते. श्रीमद् भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि मृत्यूपश्चात जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले गेले आहे. गीता हे संपूर्ण जीवनाचे तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारा व्यक्ती सर्वश्रेष्ठ आहे. श्रीमद् भागवत गीतेमध्ये भगवान कृष्णाच्या शिकवणीचे वर्णन आहे. जे महाभारत युद्धाच्या वेळी अर्जुनाला दिले होते. गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते.

श्रीकृष्णाची अमूल्य शिकवण

श्रीकृष्ण म्हणतात, सर्वात जास्त राग त्यांनाच येतो ज्यांना मनाची वेदना स्पष्टपणे व्यक्त करता येत नाही. मनुष्य जितक्या वेळा देवाचे स्मरण करतो तितक्या वेळा त्याचे नशीब बदलते.

गीतेनुसार माणसाचे मनावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर आपलेच मन शत्रूसारखे काम करते.

गीतेत लिहिलंय, कुणाच्या वाईट वेळी कधी हसू नका, कारण ही वाईट वेळ चेहरे आठवते! एखाद्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा, त्याची परीक्षा न घेता.

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कधीही अहंकारी राहू नये. अहंकार माणसाला ते सर्व करण्यास प्रवृत्त करतो जे त्याच्यासाठी योग्य नाही. शेवटी हा अहंकारच त्याचा नाश करतो. त्यामुळे आयुष्यात लवकरात लवकर अहंकार सोडून द्या.

गीतेनुसार माणसाचे मनावर पूर्ण नियंत्रण असले पाहिजे. जर आपण त्यावर नियंत्रण ठेवले नाही तर आपलेच मन शत्रूसारखे काम करते.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवण

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, मनुष्याची परिस्थिती कितीही वाईट असली तरी, ती नेहमीच सारखी राहणार नाही. प्रत्येक गोष्टीत बदल हे होतातच, त्यामुळे माणसाने धीर सोडू नये. भगवान श्रीकृष्ण सांगतात की, देव कधीही कोणत्या व्यक्तीवर अन्याय होऊ देत नाही. जो ज्यासाठी पात्र आहे, त्याला ती गोष्ट मिळतेच.


गीतेच्या शिकवणीनुसार भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की, तुला तुझी लढाई स्वतः लढायची आहे आणि स्वतःला सावरायचं देखील आहे. यात कुणीही तुझी साथ देणार नाही. व्यक्ती त्याला जे हवं ते बनू शकतो, फक्त ध्येय निश्चित करून त्याच मार्गाने चालले पाहिजे.

श्रीमद्भगवद्गीतेतील शिकवणीनुसार, आयुष्यात कोणतीही गोष्ट स्थायी नाही. म्हणूनच कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.

 कुणाच्याही सोबतीची अपेक्षा ठेवून चालल्याने ना लक्ष साध्य होत, ना आनंद मिळत. म्हणूनच मनुष्याला स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवून एकट्यानेच चालत राहायचे आहे.

गीतेत भगवान श्रीकृष्ण सांगतात की, भयभीत होऊन दुसऱ्याच्या कर्तव्याचे पालन करण्यापेक्षा स्वधर्माचे आचरण करून मृत्यू पत्करणे सोपे आहे. अर्थात दुसऱ्याच्या कृतीची नक्कल करण्यापेक्षा आपल्या धर्माच्या मार्गावर चालून सद्गती मिळवली. दुसऱ्याच्या कृतींचे अनुकरण करताना मनात सतत भय असते.

श्रीकृष्ण म्हणतात की, भय संपवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वधर्माची जाण ठेवून त्याच मार्गावर चालणे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Gochar 2026 : शुक्राचा सिंह राशीत प्रवेश; 4 जुलैपासून 4 राशींचे 'अच्छे दिन' सुरु, लवकरच हातात खेळणार पैसाच पैसा
शुक्राचा सिंह राशीत प्रवेश; 4 जुलैपासून 4 राशींचे 'अच्छे दिन' सुरु, लवकरच हातात खेळणार पैसाच पैसा
Shani Vakri 2026 : लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
लक्षात ठेवा! 27 जुलैपासून शनिची वक्री चाल सुरु; मेष, कुंभ की मीन? कोणत्या राशींची होणार साडेसातीपासून सुटका?
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना नोकरीत प्रगतीचे संकेत! जुलैचा पहिलाच आठवडा धनलाभाचा; कोण भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना नोकरीत प्रगतीचे संकेत! जुलैचा पहिलाच आठवडा धनलाभाचा; कोण भाग्यशाली? साप्ताहिक राशीभविष्य
Vat Purnima 2026 : वटपौर्णिमेला राशींनुसार स्त्रियांनी करा 'हा' उपाय; वाचा वटसावित्री सणाची पूजा, विधी आणि महत्त्व
वटपौर्णिमेला राशींनुसार स्त्रियांनी करा 'हा' उपाय; वाचा वटसावित्री सणाची पूजा, विधी आणि महत्त्व

व्हिडीओ

Ketan Agarwal Case Pune : केतन अग्रवालचे कुटुंब देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; वडिलांचा गंभीर आरोप
Operation Tiger 3.0 : ठाकरेंचे 4 आमदार थेट शिंदेंच्या भेटीला? आणखी 12 आमदार संपर्कात; राजकीय भूकंप
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!
Special Report NCRT :पुस्तकात आणीबाणी, वादाची कहाणी, नेमकं पुस्तकात काय?
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
AI ची वाढती क्रेझ ग्राहकांच्या खिशावर भार; Apple ने MacBook आणि iPad च्या किंमती 63 टक्क्यांपर्यंत वाढवल्या
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा CBT पद्धतीने होणार, 21 दिवसात निकाल लागणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जून 2026 | शुक्रवार
Omraje: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी तिरुपती बालाजीला साकडे, श्रीकांत शिंदे अन् ओमराजेंची 11 किमी पायपीट, मध्यरात्री घेतले देवदर्शन
Ketan Agrawal Case : सियानं खाली बसताच इशारा केला, चेतन चौधरीनं केतन अग्रवालला धक्का दिला, 45 मिनिटांमध्ये लोहगडावर केतनला संपवलं, टाईमलाईन समोर 
सिया आणि केतन 9.45 ला किल्ल्यावर पोहोचले, लगोलग चेतन चौधरी दाखल, लोहगडावर 45 मिनिटांत केतनला संपवलं
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
चंद्रपुरात पान टपरीत एमडी ड्रग्ज, दोघांना अटक; गडचिरोलीत आईस फ्रुटवर धाड, 9 किलो फ्रोजन डेझर्ट जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
अश्लील व्हिडिओ बनवून पुरुषांची लुटमार; महिला टोळीप्रमुखासह सहा जणांना अटक, रोख रकमेसह मुद्देमाल जप्त
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
...पण आमचे खासदार फुटणार नाहीत; ऑपरेशन टायगरनंतर रोहित पवारांना विश्वास, म्हणाले, भाजपला डी-लिमिटेशन करुन घ्यायचंय
Embed widget