एक्स्प्लोर

भरघोस पगाराची नोकरी सोडून केली लिंबाची शेती, आज वर्षाला कमवतोय 'एवढे' उत्पन्न, 'लेमन मॅन'ची यशोगाथा 

बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून एका तरुणाने लिंबाच्या शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. या लिबांच्या बागेतून तो शेतकरी भरघोस कमाई करत आहे.

Success Story : उत्तर प्रदेशात  (UP) फळबागांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांचे नशीब बदलले आहे. उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील असाच एक शेतकरी आनंद मिश्रा आहे. ज्यांनी बहुराष्ट्रीय कंपनीतील नोकरी सोडून लिंबाच्या बागेतून भरघोस कमाई केली आहे. लिंबाच्या बागेतून शेतकऱ्याने राज्यातील इतर शेतकऱ्यांसमोर असा आदर्श ठेवला आहे, जो पाहून इतर शेतकरीही लिबांच्या बागेकडे वळू लागलेत. आनंद मिश्रा यांना संपूर्ण जिल्ह्यात लेमन मॅन म्हटले जाते. लिंबाच्या शेतीतून ते दरवर्षी 9 लाख रुपये मिळवत आहेत. पाहुयात या लेमन मॅनची यशोगाथा.

लिंबाची बाग ही फायदेशीर ठरत आहे. या बागेमध्ये शेतकऱ्याला एकदाच झाडे लावावी लागतात. त्यानंतर जवळपास 25 वर्षे ही लिंबाची बाग फायदेशीर ठरते. लिंबू बागेत इतर खर्चही कमी होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा नफा वाढतो.

बहुराष्ट्रीय नोकरी सोडून शेतकऱ्याने केली शेती

रायबरेली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून कचनावा गाव 20 किलोमीटर अंतरावर आहे. या गावात लोक आनंद मिश्रा यांना लेमन मॅन म्हणतात. गावात प्रवेश करताच लिंबाचा वास येऊ लागतो. आनंद मिश्रा यांनी शेतकऱ्याशी संवाद साधताना सांगितले की, तो एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता. बीबीए केल्यानंतर त्यांनी 2002 पासून फर्निचर कंपनीत काम करायला सुरुवात केली. त्यांचे वार्षिक पगाराचे पॅकेज 6 लाख रुपये होते, पण शेतकर्‍यांनाही फायदा होईल असे काहीतरी करायचे त्यांच्या मनात होते. त्यामुळं 2016 मध्ये त्यांनी नोकरी सोडून लिबांच्या बागेची लागवड करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी गहू आणि धानाचे पिक त्यांनी घेतले होते. पण यश मिळाले नाही. त्यानंतर 1 वर्ष ते विविध प्रकारच्या बागायती शेतीची माहिती गोळा करत होते. यावेळी लिंबाची मागणी वर्षभर राहते, त्यामुळं त्यांनी लिंबू बागायत शेती करण्याचा निर्णय घेतला. 

लिंबाची शेती करताना काय काळजी घ्यावी?

आनंद मिश्रा यांच्या दोन एकर शेतात 400 हून अधिक लिंबाची रोपे लावली आहेत. त्यांच्या बागेमध्ये लिंबाच्या एकूण सात जाती आहेत, ज्यामध्ये बियाविरहित थाई लिंबू, NRCC-8, प्रमालिनी आणि काग्झी रास्पबेरी जातींचा समावेश आहे. लिंबाची लागवड करताना एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंत 10×20 फूट अंतर ठेवावे. लिंबासाठी पाणी साचणारी जागा नसावी. थाई जातीच्या लिंबाची लागवड केल्यावर दुसऱ्या वर्षापासून शेतकरी पिक घेण्यास सुरुवात करतो. एक वनस्पती 4 ते 5 वर्षांत वर्षातून दोनदा फळ देते. एका झाडापासून 3,000 ते 4,000 रुपये मिळू शकतात. दोन एकर बागकामातून त्यांना दरवर्षी 9 लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न मिळते.

एकदा लागवड 25 वर्ष उत्पन्न

लिंबाची एकदा लागवड केली की 25 वर्षे त्यापासूम नफा मिळतो. लिंबाच्या बागेत जास्त कीटकनाशके वापरण्याची गरज नाही. कारण लिंबावर रोगांचा धोका कमी असतो. त्याचबरोबर सिंचनासाठी ठिबक सिंचन अधिक फायदेशीर ठरते. लिंबाची रोपे शेतात पूर्वेकडून पश्चिमेकडे लावावीत, त्यामुळे त्यांना हवा आणि पुरेसा प्रकाश मिळेल, त्यामुळे झाडांची वाढ लवकर होईल.

लिंबाचा वापर वर्षभर सुरूच असतो. लिंबू वनस्पती वर्षातून दोनदा फळ देते. आनंद मिश्रा यांच्या बागेत थाई प्रकारची अधिक झाडे आहेत. या प्रकारच्या फळांमध्ये बिया नसतात आणि भरपूर रस असतो. हिवाळ्यात त्याचा आकार मोठा असतो तर उन्हाळ्यात त्याचा आकार लहान होतो. लिंबासाठी बाजार शोधावा लागत नाही. व्यापारी त्यांच्या शेतातून लिंबू खरेदी करतात. शेतातूनच 40 रुपये किलो दराने लिंबू विकला जातो. दोन एकरांवर लिंबू लागवड करण्यासाठी एक लाख रुपये खर्च करून शेतकरी दरवर्षी 9 लाख रुपये मिळवत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

जगातील सर्वात महाग बटाटे कुठे? सोने-चांदीपेक्षाही महाग असणाऱ्या बटाट्याची किंमत एकूण व्हाल थक्क

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
Embed widget