एक्स्प्लोर

Onion Price News : कांद्याला प्रती किलो 30 रुपयांचा दर द्या, अन्यथा नाफेडकडून होणारी कांद्याची खरेदी बंद पाडू : भारत दिघोळे

नाफेडकडून 7 ते 9 रुपये प्रती किलो दराने कांद्याची खरेदी केली जात आहे. हा कांद्याला मिळणारा दर कमी आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

Onion Price News : गेल्या दोन दिवसापासून लासलगाव बाजार समितीमध्ये नाफेडकडून कांदा खरेदीली सुरुवात करण्यात आली आहे. नाफेडकडून 7 ते 9 रुपये प्रती किलो दराने कांद्याची खरेदी केली जात आहे. हा कांद्याला मिळणारा दर कमी आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीला किंमत देणार नसाल तर कांदा खरेदी बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला प्रती किलो 30 रुपयांचा दर द्यावा अशी मागणी दिघोळे यांनी केली आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजार समिती म्हणून लासलगाव बाजार समितीची ओळख आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार याठिकाणी होतात. सध्या नाफेडकडून कांद्याची कमी दरात विक्री होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. सध्या कांद्याला 7 ते 9 रुपये प्रती किलो दर मिळतोय. अशा स्थितीत केंद्र सरकार कांदा खरेदीबाबत कोणता निर्णय घेऊ शकत नाही. केंद्र सरकार जर याबाबत कोणता निर्णय घेत नसरेल तर नाफेडलाही बाजार समितीतून कांदा खरेदीचा अधिकार नसल्याचे दिघोळे म्हणाले.

दरम्यान, 2019 लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार असल्याचे सांगितले होते.  तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु असे आश्वासन दिले होते. पण उत्पन्न दुप्पट करणे किंवा सातबारा  (7/12) कोरा करणे हे दूरच आहे. सध्या शेती निवीष्ठांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. शेतकऱ्यांवरील कर्जाचे ओझे वाढत आहे अशा स्थितीत शेतमाल कमी दरात विक्री होत असल्याचे दिघोळे म्हणाले. गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी कमी दरात कांदा विकत आहेत. उत्पादनासाठी मोठा खर्च आहे. अशातच 8 ते 9 रुपये दराने कांद्याची खरेदी केली जातेय. याकडे ना राज्य सरकारचे लक्ष आहे, ना केंद्र सरकारचे. शेतकरी मात्र, आर्थिक संकटात जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या कांद्याला प्रती किलो 30 रुपयांचा दर द्या अन्यथा खरेदी बंद पाडू असा इशारा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिला आहे. त्यामुळे आता या इशाऱ्यानंतर कांद्याच्या दरात वाढ होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
राज्यतील वातावरणात मोठा बदल, अमरावती जिल्ह्यात गारपीट, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
3 हजार रुपये दरासह विकलेल्या कांद्याला 1500 रुपयांचं अनुदान द्यावं, किसान सभेची सरकारकडे मागणी
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 
वातावरणात मोठा बदल! पुढील तीन ते चार दिवस महत्वाचे, राज्यातील 'या' भागात मुसळधार पावासाचा इशारा 

व्हिडीओ

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब
Prajakt Tanpure Will Join BJP : भाजपमध्ये जातोय, पण मामा जयंत पाटलांना भेटण्याची हिंमत नाही
Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma andhare: सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
सरकारने 80 लाख लाडक्या बहि‍णींना योजनेतून वगळले; सुषमा अंधारे आदिती तटकरेंवर संतापल्या
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: राज्य सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
सरकारडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य; उपोषण सोडण्याआधी जरांगेंनी फडणवीसांचं नाव घेतलं, म्हणाले...
Vidhan Parishad Election : ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा; महायुतीत चर्चेच्या फेऱ्या कायम, जागा कोणाकडे जाणार?
ठाकरेंच्या शिवसेनेकडून परभणी- हिंगोलीचा उमेदवार जाहीर, अंबादास दानवेंची घोषणा, महायुतीत जागा कोणाकडे?
Kalyan Banerjee : अभिषेक बॅनर्जी यांच्यानंतर खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
तृणमूलचे नेते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला,  डोक्याला दुखापत झाल्याचा दावा, व्हिडिओ समोर 
Reelstar Rohini Paradhye Death: रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
रीलस्टार रोहिणी पाराध्येच्या अंत्यसंस्कारात स्मशानभूमीतच नातेवाईकांमध्ये वाद; आज पती निलेशची पोस्ट; आतापर्यंत नेमकं घडलं काय?
Vidhan Parishad Election 2026: काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
काल गिरीश महाजनांच्या निकटवर्तीयाने उमेदवारी अर्ज दाखल केला, आज शिंदे गटाचा मातब्बर नेता रिंगणात; नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच
Instagram Influencer Death: सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं; तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं...; रिलस्टार रोहिणी पाराध्येच्या जाण्यानंतर निलेशची पहिलीच पोस्ट, नेमकं काय काय म्हणाला?
IPL 2026 RCB vs GT : आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने,फायनल कोणं जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं...
आयपीएल फायनलमध्ये बंगळुरु आणि गुजरात आमने सामने, मॅच कोण जिंकणार? शुभमन गिलनं थेट उत्तर दिलं... 
Embed widget