एक्स्प्लोर

Lumpy Virus : कडाक्याच्या थंडीने लम्पीग्रस्त जनावरांवर विषाणूजन्य आजारांचा विळखा, दूध उत्पादन घटण्याची भीती

वातावरणातील या बदलामुळे प्राणी आता अन्न खाणे बंद करून मृत्यूकडे ओढल्या जात आहेत. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.

बुलढाणा : बुलढाणा (Buldhana News) जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात गेला आठवडाभर ढगाळ वातावरण व अवकाळी पावसानंतर आता तापमानात मोठी घट झाली आहे.  त्यामुळे गुरांवर वेगवेगळ्या विषाणूजन्य आजारांचा विळखा बसताना दिसत आहे. आधीच लम्पीमुळे (Lumpy Virus) ग्रासलेल्या जनावरांना आता कडाक्याच्या थंडीमुळे वेगवेगळ्या आजारांची लागण होताना दिसत आहे.  यामुळे मात्र पशुपालक चिंतेत आहे.

 राज्यभरात सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे आणि कडाक्याच्या थंडीमुळे आता जनावारांध्ये " फूट अॅन्ड माऊथ डिसीज "  अर्थात तोंडखुरी व पायखुरी असे विषाणूजन्य आजार बळावत आहे. लम्पी नियंत्रणात येतो न येतो तोच आता पशुपालक गुरांवरील या नवीन संकटाने धास्तवले आहेत. वातावरणातील या बदलामुळे प्राणी आता अन्न खाणे बंद करून मृत्यूकडे ओढल्या जात आहेत. यामुळे मात्र राज्यभरातील दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.  दूध उत्पादक संकटात आहे. 

आगामी काळात जर थंडीच प्रमाण वाढलं तर आता कुठे नियंत्रणात आलेला लम्पी आजाराचा फैलाव मात्र मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती ही पशुवैद्यक तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे अशा आजारांपासून आपल्या प्राण्याला वाचविण्यासाठी बाधित जनावारांचं विलगीकरण करून लसीकरण करून घेण्याचं आवाहन बुलढाण्याचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.राजेंद्र पाटील यांनी केलं आहे.

साधारणतः जानेवारी आणि फेब्रुवारी हे थंडीचे महिने असतात आणि या दोन महिन्यात राज्यातील जनावरांवर दरवर्षी थोड्याफार प्रमाणात विषाणूजन्य आजाराची साथ असते. पण यावर्षी लम्पीमुळे आधीच बाधित गुरांवर जर तोंडखुरी व पायखुरी अशा आजाराचे हल्ला केला तर मात्र गुरे चारा पाणी खाणे बंद करतात आणि याच सरळ परिणाम हा दूध उत्पादनावर होतो . त्यामुळे जर अजून थंडीच प्रमाण राज्यात वाढलं तर मात्र आगामी दिवसात दूध उत्पादन घटण्याची भीती ही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

राज्यातील दूध उत्पादन या महिन्यात किती असते?

  • जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दरवर्षी दूध उत्पादनात घट होत असते.
  •  कडाक्याच्या थंडीमुळे गुरे चारा खाणे कमी करतात त्यामुळे दूध उत्पादन कमी होते
  • साधारणतः पावसाळ्यानंतर गुरांवर विषाणूजन्य आजार येतात त्यामुळे दूध उत्पादन घटते
  • थंडीमुळे साधारणपणे राज्यातील दूध उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांची घट दरवर्षी येते.

   नुकत्याच झालेल्या लम्पीच्या प्रादुर्भावाने राज्यात हजारो जनावरे मृत्युमुखी पडली असताना आता मात्र पशुपालकांसमोर नवे संकट उभ राहिल आहे. सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे व पडत असलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे गुरांवर वेगवेगळे विषाणूजन्य आजार उद्भवत असल्याने दूध उत्पादन घटण्याचीही भीती आता व्यक्त होत आहे. यामुळे मात्र पशुपालक त्रस्त झाले असून राज्यातील पशूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याचं चित्र आहे 

 

 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कर्जमाफी कधी करणार? मुख्यमंत्र्यांनी तारीख सांगितली, बँकांनाही कडक निर्देश
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कांद्याला 24 रुपयांचा दर द्यावा, नाफेडने 8 ते 10 लाख टन कांदा घ्यावा, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Rohit Pawar Onion Farmers Protest: निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये, सरकार उपकार करतंय का? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार
निवडणुकीपूर्वी 24 रुपये, आता 12 रुपये, सरकार उपकार करतंय का? रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांवर घणाघात; लासलगावात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा एल्गार
Onion Price Drop: केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?
केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही कांदा उत्पादकांचा रोष कायम; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचा एल्गार, नेमक्या मागण्या काय?

व्हिडीओ

Maharashtra Heat Wave : रेकॉर्डब्रेक पारा देशभर 'निखारा' Special Report
Special Report NCP vs NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत नाराजीमुळे पक्षात अस्वस्थता?
Maharashtra NEET Paper Leak : पेपरफुटीच्या खोड्या पालकांना बेड्या Special Report
Vidhan Parishad Politics Special Report : विधान परिषदेच्या जागांचा पेच, महायुतीत रस्सीखेच
Cockroach Janta Party : भाजपवर रोष का? पुढची भूमिका काय? कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजीत दीपके Exclusive

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
SBI उद्यापासून आठवडाभर बंद, अत्यावश्यक कामे आजच पूर्ण करा; कोणत्या सेवा सुरु अन् कोणत्या बंद राहणार?
Prasad Lad Meet Manoj Jarange : प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
प्रसाद लाड तुमचा लहान भाऊ, दूत म्हणून काम करेन; प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना शब्द; चर्चेतील 10 मोठे मुद्दे
Parbhani Crime News: मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 वर्षीय व्यक्तीला संपवलं, परभणीच्या पूर्णा शहरात रक्तरंजित थरार, नेमकं काय घडलं?
Rajya Sabha Election: 10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
10 राज्यांमधील 24 राज्यसभा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; मल्लिकार्जुन खरगे, एचडी देवेगौडांसह 24 खासदार निवृत्त होणार
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
'संजय शिरसाटांना आवरण्याचा सल्ला देऊनही ते वक्तव्य केलं..' एकनाथ शिंदे साहेबांकडे तक्रार करणार; हसन मुश्रीफांचा इशारा, तटकरेंच्या 'मी मागच्या दाराने आलो नाही' वक्तव्यावरही बोलले
Prasad Lad Meets Manoj Jarange Patil: स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा, मराठा उपसमिती बरखास्त करा; मनोज जरांगेंच्या नेमक्या 10 मागण्या कोणत्या?
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
गोरगरीबांच्या लेकरांना उद्ध्वस्त करत पाच राज्यांमध्ये पेपरची विक्रीचा 'नीट' धंदा; सर्वाधिक धनदांडगे खरेदीदार महाराष्ट्रात, दुसऱ्या क्रमांकावर राजस्थान, ज्यांनी खरेदी केला त्यांनी पुन्हा दुसऱ्यांना विकला
Tigress Attack in Chandrapur: जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
जंगलात थरकाप! तेंदूपाने तोडायला गेलेल्या 13 महिलांवर वाघाचा हल्ला; चंद्रपूरच्या चार महिला जागीच ठार, ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट
Embed widget