एक्स्प्लोर

Vegetable Prices : पावसामुळं भाजीपाला आवक घटली, काही भाज्यांनी गाठलं शतक 

महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या (Vegetable ) उत्पन्नावर झाला आहे. पावसामुळं शेतातील भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळं आवक घटली आहे.

Increase Vegetable Prices : सध्या राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. महाराष्ट्रात पडत असलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या (Vegetable ) उत्पन्नावर झाला आहे. पावसामुळं शेतातील भाजीपाला खराब झाला आहे. त्यामुळं बाजार समितीत येणारी भाजीपाल्याची आवक चांगलीच घटली आहे. परिणामी दरात मोठी वाढ झाली आहे. शंभरीच्या वर भाजीपाल्याच्या किंमती गेल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

नेहमी होणारी 650 ते 700 भाजीपाला गाड्यांची आवक आता 500 वर आली आहे. नाशिक, नगर, सातारा, सांगली भागातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाशी बाजार समितीत येत असतो. त्याचबरोबर शेजारील राज्यातून भाजापीला नवी मुंबईत येत असतो. यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. या राज्यातून भाज्यांची आवक होत असते. मात्र, परराज्यातील आवकही कमी झाल्यानं याचा परिणाम भाजीपाल्याच्या किंमतीवर झाला आहे. 50 ते 60 रुपये किलो असलेल्या भाज्या आता शंभरीच्या वर गेल्या आहेत. टोमॅटो सोडले तर बहुतांश भाज्यांचे दर गगनाला फिडले आहेत. 

पाहा कोणत्या भाज्यांना किती दर ?

वटाना - 140
वांगी - 80
कार्ली - 100
शेवगा - 120 
गवार - 140
ढोबळी - 100
भेंडी - 120
टोमॅटो - 40 
काकडी - 50 
गाजर - 80
कोबी - 80
मिरची - 120

मेथी - 20 रुपये प्रति जुडी  
कोथिंबीर - 20 रुपये प्रति जुडी  
पालक - 20 रुपये प्रति जुडी  

पावसाळ्यात पालेभाज्यांची होणारी आवक दुय्यम दर्जाची असते. कारण पावसामुळं पालेभाज्या खराब होण्याचं प्रमाण जास्त असते. मार्केट यार्डातून माल खरेदी करुन विक्रीसाठी नेला तरीही स्टॉलवर ग्राहक येत नाहीत. त्यामुळं मालाची विक्री होत नाही. परिणामी नुकसान सहन करावं लागते. त्यामुळे बाजारपेठेत मालाची होणारी आवक कमी होते. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात वाढ होते. दरात वाढ झाल्याचा फायदा मात्र, ज्या शेतकऱ्यांजवळ विक्रीसाठी शेतमाल आहे त्यांना होत आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या

Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
शेतकऱ्यांसाठी तमिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, उसाला प्रति टन 4 हजार रुपयांचा दर जाहीर, महाराष्ट्रात किती? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 
पाऊस पडणार की नाही? 'या' 27 जिल्ह्यांसाठी पुढचे पाच दिवस अत्यंत महत्वाचे, मुंबईसह कोकण विदर्भ ते मराठवाडा कसं असणार हवामान? 

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणंही गरजेचं; ओमराजे निंबाळकरांची कैलास पाटलांना साद, ऑपरेशन टायगरची चर्चा
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
Embed widget