एक्स्प्लोर

Agriculture News : वातावरणातील बदलामुळे हळदीच्या पिकावर 'करपा रोगा'चा प्रादुर्भाव; उत्पादनात घट होण्याची शक्यता

Agriculture News : वातावरणातील बदलामुळे हळदीच्या उत्पादनात 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी  दिली आहे. 

Agriculture News : सतत होणाऱ्या वातावरणातील बदलाचा परिणाम हळदीच्या पिकावर (Turmeric Crop) मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड केली जाते. शेतकरी या हळदीच्या पिकाला वर्षभर जपत असतात. परंतु, हेच शेतकरी आता संकटात सापडले आहेत. कारण हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणामध्ये करपा रोगाच्या प्रादुर्भाव पाहायला मिळतोय. त्यामुळे हळदीचा उत्पादनात 25 ते 50 टक्केपर्यंत घट होऊ शकते अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी  दिली आहे. 

भारतात सर्वाधिक हळदीच्या पिकाचे उत्पन्न घेणार जिल्हा म्हणून हिंगोली जिल्ह्याची ओळख आहे. हिंगोली जिल्ह्यातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात हळदीचे पीक घेतले जाते. मात्र हळदीचे उत्पन्न घेणारे शेतकरी संकटात सापडले आहे. त्याचं कारण म्हणजे वातावरणात होणाऱ्या बदलामुळे हळदीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. हिंगोली जिल्ह्यातील टेंभुर्णी गावात अशीच काही परिस्थिती सर्वत्र पाहायला मिळत आहे. या गावातील अनेक शेतकऱ्यांनी लावलेल्या हळदीचे पीक अक्षरशः करपून गेले आहे. उभं हळदीचे पीक शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर करपत आहे. विशेष म्हणजे याचा परिणाम हळदीच्या पिकाच्या उत्पन्नावर देखील होणार आहे. ज्यातून 25 ते 50 टक्के उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. याचा थेट आर्थिक फटका हळदी उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. 

करपा रोगाची माहिती कृषी विभागाला देण्याचे आवाहन 

हळदीच्या पिकाची उत्पन्न घेण्यात हिंगोली जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. या जिल्ह्यात बाराही महिने हळदीचे पीक घेण्यात येते. त्यामुळे या जिल्ह्याला हळदीच्या पिकाची एक मोठी बाजारपेठ देखील समजली जाते. मात्र, यंदा या जिल्ह्यात हळदीच्या पिकाची मोठी घट होणार आहे. बदलत्या वातावरणामुळे हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. तर, हळदीच्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाल्यास तत्काळ कृषी विभागाला याची माहिती देण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वातावरणात सतत बदल...

मागील काही दिवसांत वातावरणात सतत बदल होत आहे. कारण हिवाळा सुरु असतानाच अचानक अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. त्यामुळे वातावरणात होणाऱ्या बदलाचे परिणाम पिकांवर देखील होतांना पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामातील अनेक पिकांना याचा फटका बसत आहेत. सोबतच हळदीच्या पिकाला देखील याचा फटका बसतांना पाहायला मिळतोय. वातावरण बदलामुळे पिकांचे होणारे नुकसान लक्षात घेता याचा शेतकऱ्यांना थेट आर्थिक फटका देखील बसत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

यूट्यूबच्या साथीनं शेतकऱ्यानं लावलं पैशाचं झाडं, ओसाड जमिनीत फुलवलं नंदनवन

About the author माधव दिपके

माधव दिपके
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
कोकणच्या हापूसवर अस्मानी संकट; यंदा केवळ 20% उत्पादन होणार? हजारो कोटींच्या व्यवसायाला फटका
Unseasonal Rain: भर उन्हाळ्यात पावसाचा हाहाकार, तर 2050 मध्ये देशात अभूतपूर्व अन्न अन् पाणी टंचाई निश्चित! पर्यावरण तज्ञ पोपटराव पवारांनी व्यक्त केली भीती
भर उन्हाळ्यात पावसाचा हाहाकार, तर 2050 मध्ये देशात अभूतपूर्व अन्न अन् पाणी टंचाई निश्चित! पर्यावरण तज्ञ पोपटराव पवार नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
बच्चू कडूंच्या आंदोलनाची दखल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, मंत्री जयकुमार रावलांचे लेखी आश्वासन 
...अन्यथा शेतकऱ्याला भगतसिंग व्हायला वेळ लागणार नाही, शेती प्रश्नावरुन बच्चू कडूंचा प्रहार, येवल्यात एल्गार
...अन्यथा शेतकऱ्याला भगतसिंग व्हायला वेळ लागणार नाही, शेती प्रश्नावरुन बच्चू कडूंचा प्रहार, येवल्यात एल्गार

व्हिडीओ

Jayant Patil Vidhan Sabha:मी तुमचा हितचिंतक, अभिमन्यू, तुमचा अभिमन्यू होऊ देऊ नका, नर्वेकरांना सल्ला
Neelam Gorhe on Uddhav Thackeray : निरोपाच्या भाषणात सर्वांचं कौतुक, पण ठाकरेंवर जहरी टीका
Vijay Wadettiwar on Ashok Kharat : तीन जणांची विकेट जाणार, सगळे ना$%& होतील
Gopichand Padalkar : खरातने जयंत पाटलांना रक्ताने आंघोळ घातली,सनसनाटी आरोप
Ashok Kharat | खरातच्या दरबारात कुणाकुणाची हजेरी? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Urea Shortage : इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
इराण युद्धामुळे युरिया टंचाईची शक्यता, LNG तुटवड्यामुळे खत उत्पादनावर परिणाम
Iran War Live Update: आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
आता पाकिस्तान युद्ध थांबवणार? काल पाकिस्तानची युद्धात एन्ट्री अन् आज अमेरिकेनं थेट जबाबदारी सुद्धा सोपवली; इराणने धडकी भरणाऱ्या 7 अटी सांगताच ट्रम्पनी 15 अटी पाठवल्या
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं पत्रकार तुपेच्या खूनाचं अशोक खरात कनेक्शन; आरोपीच्या काकांनी दिलं स्पष्टीकरण
Seven Stolen Dogs: ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
ही दोस्ती तुटायची नाय! कत्तलखान्याकडे नेणाऱ्या ट्रकमधून 7 कुत्र्यांची उडी; 17 किलोमीटर चालत गाठलं घर, दोन दिवसांच्या प्रवासानंतर मालकाची भेट
Ashok Kharat : भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
भोंदू खरातला संरक्षण दिले पाहिजे; सत्ताधारी रेडा कापू शकतात तर माणसालाही..., संरक्षण देऊन नाव बाहेर पडली पाहिजेत, माजी आमदाराची मागणी
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
रेस्टॉरंटमध्ये पनीर म्हणून चीज ॲनॉलॉग दिलं जातंय; आमदाराने विधानसभेतच सांगितलं हॉटेलमधलं गौडबंगाल
Monalisa And Farman Khan: 'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
'मी आतंकवादी नाही...'; मोनालिसा अन् फरमान खानला जीवे मारण्याची धमकी, जीवाचं बरं वाईट करण्याचाही दिला इशारा
Ashok Kharat and Devendra Fadnavis: अशोक खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
खरातकडे जाऊन 38 आमदारांनी बोट कापलं, फडणवीसांना मुख्यमंत्रीपदावरुन दूर करण्यासाठी अघोरी पूजेचा घाट; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Embed widget