एक्स्प्लोर

Agriculture News : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात होतेय मोठी घट, उत्पन्न घटण्याचं कारण समोर

शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं नवनवीन संकटांना सामोरं जावं लागतं. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो.

Agriculture News : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं नवनवीन संकटांना सामोरं जावं लागतं. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतो. वातावरणातही सातत्यानं बदल होतं आहेत, यामुळं शेतकऱ्यांचे उत्पन्नही कमी होत असल्याचे 'फार्मर व्हॉईस'च्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हवामान बदलामुळं गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात सरासरी 15.7 टक्क्यांची घट झाली आहे. तसेच या कालावधीत सहापैकी एका शेतकऱ्याचे उत्पन्न 25 टक्क्यांपर्यंत नुकसान झालं आहे.

सर्वेक्षणातील माहितीनुसार 71 टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, हवामान बदलामुळं त्यांच्या शेतीवर विपरीत परिणाम झाला आहे. भविष्यात शेतीवर होणाऱ्या विपरीत परिणामामुळं बहुतेक शेतकरी चिंतेत आहेत. 73 टक्के शेतकऱ्यांनी सांगितले की, कीटकनाशके आणि पिकावरील रोगांमुळे त्यांच्यावर अधिक दबाव येत आहे. 'फार्मर व्हॉईस' सर्वेक्षणाने जगभरातील शेतकऱ्यांना हवामान बदलाला सामोरे जाण्यासाठी आणि भविष्याची तयारी करताना कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते हे समोर आले आहे.

हवामान बदलामुळं शेतीमध्ये निर्माण होणारी आव्हाने कायम

बायर लाइफ सायन्स कंपनीने जगभरातील 800 शेतकऱ्यांचे 'फार्मर व्हॉइस' सर्वेक्षण केले. यामध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, चीन, जर्मनी, भारत, केनिया, युक्रेन आणि यूएस मधील शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. हवामान बदलामुळं शेतीमध्ये निर्माण होणारी आव्हाने भविष्यातही कायम राहतील, असे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. जागतिक स्तरावरील तीन चतुर्थांश शेतकऱ्यांनी सांगितले की, हवामान बदलाचा त्यांच्या शेतीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. भारत आणि केनियातील शेतकरी यामुळं अधिक चिंतेत होते.

हवामान बदलामुळे जागतिक अन्नसुरक्षेला धोका 

बायर एजीच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि पीक विज्ञान विभागाचे अध्यक्ष रॉड्रिगो सँटोस यांनी म्हटले आहे की, हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना शेतीवर विपरीत परिणाम होत आहेत. याशिवाय या गंभीर आव्हानाला तोंड देण्यासाठी तो महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे त्यांचा आवाज समोर आणणे अत्यंत गरजेचे आहे. या सर्वेक्षणात हवामान बदलामुळे जागतिक अन्नसुरक्षेला धोका असल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. वाढती जागतिक लोकसंख्या लक्षात घेता, सर्वेक्षणाचे परिणाम पुनरुत्पादक शेतीसाठी उत्प्रेरकांना मदत करतील. हवामान बदलाचा मोठा परिणाम होऊ शकतो. पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. काही परिसरात जास्त पाऊस, तर काही परिसरात कमी पाऊस पडू शकतो. यामुळे कुठं ओला पडले तर कुठे कोरडा दुष्काळ पडतो. समुद्रातील पाण्याची पातळी वाढते.

महत्त्वाच्या बातम्या:

Climate Change : हवामान बदलाचा भारतीय उपखंडावर परिणाम, भयंकर चक्रीवादळासह तापमानातही मोठी वाढ 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget