एक्स्प्लोर
Advertisement
श्रीनगर : भारताकडून पाकच्या हल्ल्याचा बदला, LoC पार करुन तीन सैनिकांचा खात्मा
भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या हल्ल्याचा बदला घेतला आहे. एलओसी पार करुन भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या तीन जवानांचा खात्मा केला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या सूत्रांकडून हा दावा करण्यात आला आहे.
पाकिस्तानने सोमवारी (25 डिसेंबर) संध्याकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यानंतर भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. कारवाई करत पाकिस्तानच्या तीन जवानांना कंठस्नान घातलं. यानंतर भारतीय सैन्याच्या एका पथकाने संध्याकाळी 6 वाजता पुंछमधील रावळकोटच्या रुख चकरी सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या तीन सैनिकांना लक्ष्य केलं.
पाकिस्तानने सोमवारी (25 डिसेंबर) संध्याकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. यानंतर भारतीय जवानांनीही त्याला सडेतोड उत्तर दिलं. कारवाई करत पाकिस्तानच्या तीन जवानांना कंठस्नान घातलं. यानंतर भारतीय सैन्याच्या एका पथकाने संध्याकाळी 6 वाजता पुंछमधील रावळकोटच्या रुख चकरी सेक्टरमध्ये पेट्रोलिंग करणाऱ्या पाकिस्तानच्या तीन सैनिकांना लक्ष्य केलं.
महाराष्ट्र
Vidhansabha File Nomination : अर्ज किया है...देवदर्शन, औक्षण आणि शक्तिप्रदर्शन
Special Report Worli Vidhan Sabha : वरळीत हायव्होल्टेज, आदित्य ठाकरे सर्वांना पुरुन उरणार?
Special Report Sunil kedar Ramtek Vidhansabha : रामटेकसाठी सुनील केदारांच्या मातोश्री बंगल्याच्या वाऱ्या
Zero hour : चंद्रपुरात वॉर ए जोरगेवार, सुधीर मुनगंटीवारांकडून टोकाचा विरोध, पुढे काय होणार?
Special Report Sharad Pawar Vs Ajit Pawar : पुतण्यांचा डिएनए काकांची डोकेदुखी, राजकीय शोलेचा स्पेशल रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement