एक्स्प्लोर
Advertisement
India Cricket : भारताची तिसऱ्या T-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात, विराट कोहलीची जोरदार खेळी
हैदराबादमधील तिसऱ्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स आणि 1 चेंडूत राखत पराभव केलाय. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकलीय. ऑस्ट्रेलियाने 187 धावांचं आव्हान दिलं होतं. कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिडने अर्धशतकी खेळी. भारताकडून सुर्यकुमार यादवने 36 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 63 धावा फटकावल्या.
क्रीडा
Sachin Tendulkar Voting Lok Sabha 2024 : सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क
SRH VS RCB : आरसीबीचा सात सामन्यांमधील सहावा पराभव, कोहलीची बंगळुरू गुणतालिकेच्या तळाशी ABP Majha
Rishabh Pant ComeBack : भीषण अपघातानंतर ऋषभ पंतचं दमदार पुनरागमन; अडीच वर्षांनी क्रिकेटच्या मैदानात!
Ranjee Traphee Final : मुंबईने रणजी चषक जिंकला, विदर्भावर मात; अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
Ranji Trophy Mumbai : मुंबई रणजी विजयापासून केवळ पाच विकेट्स दूर : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आरोग्य
ठाणे
सोलापूर
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement