एक्स्प्लोर
India Cricket : भारताची तिसऱ्या T-20 सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात, विराट कोहलीची जोरदार खेळी
हैदराबादमधील तिसऱ्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्स आणि 1 चेंडूत राखत पराभव केलाय. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकलीय. ऑस्ट्रेलियाने 187 धावांचं आव्हान दिलं होतं. कॅमरुन ग्रीन आणि टीम डेव्हिडने अर्धशतकी खेळी. भारताकडून सुर्यकुमार यादवने 36 चेंडूत 5 चौकार आणि 5 षटकारांसह 69 धावांची खेळी केली. तर विराट कोहलीने 63 धावा फटकावल्या.
क्रीडा
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय
Ishan Kishan Ind Beat Pak T 20 World Cup : पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या ईशान किशनची सक्सेस स्टोरी
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















