एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : आजपासून बारावीची परीक्षा, मात्र शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार
१२ वी च्या परीक्षेला आजापासून सुरुवात होत असताना दुसरीकडे राज्यभरातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे यंदाच्या १२ वीचा निकाल जर लांबणीवर पडला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी सरकारची असेल, असंही या शिक्षकांनी स्पष्ट केलं आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या वेतनवाढीसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याआधी ३ फेब्रुवारीला शिक्षकांनी बहिष्कार आंदोलन तातपुरतं स्थगित केलं होतं. त्यावेळी शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी लेखी आश्वासन दिलं होतं. मात्र त्याची पूर्तता न झाल्यानं शिक्षकांनी पुन्हा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.
महाराष्ट्र
एबीपी माझा हेडलाईन्स 07 PM टॉप हेडलाईन्स 07 PM 15 ऑक्टोबर 2024
Vijay Wadettiwar On Assembly Election : महाराष्ट्र निवडणूक झाल्यानंतर मोदींच्या खुर्चीला झटका बसेल
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 06 PM टॉप हेडलाईन्स 06 PM 15 ऑक्टोबर 2024
Manoj Jarange PC : यावेळेस गेम फिरवायचा म्हणजे फिरवायचा ! मनोज जरांगे कडाडले #abpमाझा
Sanjay Shirsat On Assembly Election : लोकसभेला त्यांचा गंगूबाईचा डान्स सुरु होता, तेव्हा मग आता..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पालघर
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement