एक्स्प्लोर
Supriya Sule : सर्व समाजांना न्याय देण्याची केंद्र सरकाराला सुवर्णसंधी आहे – सुप्रिया सुळे ABP MAJHA
महाराष्ट्र सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं, होऊ घातलेल्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार का अशी भीती राज्य सरकारला सतावू लागलीय. मात्र केंद्र सरकार हिवाळी अधिवेशनात यावर तोडगा काढू शकतं असं मत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी मांडलंय. ओबीसी, मराठा आणि धनगर आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारनं अध्यादेश काढावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. एम्पिरिकल डेटाच्या मुद्यावरुन देखील सुप्रिया सुळेंनी केंद्र सरकारकडे बोट दाखवलंय...
Tags :
Supriya Sule Maratha Supreme Court State Government Ordinance Election Dhangar Reservation सर्वोच्च न्यायालय सुप्रिया सुळे केंद्र सरकार स्थगिती अध्यादेश Central Government Winter Session मराठा महाराष्ट्र सरकार राज्य सरकार धनगर आरक्षण Obc ओबीसी हिवाळी अधिवेशन Obc Reservation Government Of Maharashtra NCP MP Postponement महाराष्ट्र सरकारभारत
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
Kolkatta Lionel Messi Hungama:फुटबॉलर लियोनल मेसी जास्त वेळ थांबला नाही, चाहत्यांचा स्टेडियमवर गोंधळ
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
आणखी पाहा



















