एक्स्प्लोर
Ram Kadam on Railway | "खासगी गाड्यांना फायदा करून देण्यासाठी रेल्वे उशिरा सोडल्या", राम कदमांचा सरकारवर निशाणा
मुंबईत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची लाखोंच्या घरात संख्या आहे. कोकणी बांधव वर्षभरात गणेशोत्सवात हमखास आपल्या घरी कोकणात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जात असतात. परंतु यंदा कोरोना व्हायरसचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासनाने मोठय़ा प्रमाणात या सणावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये कोकणात गेल्यानंतर काही दिवसांचे क्वॉरंटाईन, कोरोना चाचणी बंधनकारक असे नियम होते. यामुळे कोकणात जाणाऱ्यांची काही दिवसांपूर्वी झुंबड उडाली होती. याचाच़ फायदा उठवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला. ज्यावेळी कोकणात जाणाऱ्यांना एसटी सेवा, रेल्वे सेवाची गरज होती त्यावेळी राज्यसरकारने जाणूनबुजून रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली नाही, असा आरोप राम कदम यांनी केला आहे.
महाराष्ट्र
MahaKumbh Mela | Amit Shah यांचं प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान
Amey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहिती
Pratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरे
Dnyaneshwari Munde :Mahadev Munde खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन
ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
बातम्या
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement