एक्स्प्लोर
पंतप्रधानांनी कृषी कायद्यांबाबत घेतलेली ही भूमिका 60 दिवसांपूर्वीच घ्यायला हवी होती - संजय राऊत
दिल्लीत सुरू असलेलं शेतकरी आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झालाय.. केंद्र सरकारच्या चुकीच्या शेती धोरणाविरोधात अण्णा हजारे यांना उपोषण करण्याची वेळ आणली हा सरकारचा नाकर्तेपणा असल्याची टिका अजीत पवार यांनी केलीय. आज अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील कार्यक्रमात त्यांनी केंद्र सरकारवर सडकून टिका केलीय. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघात मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजने अंतर्गत अनेक योजनांचा भूमिपूजन सोहळा यावेळी पार पडला.
महाराष्ट्र
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE
Sanjay Raut PC : कल्याण-डोंबिवलीत आमचे 2 नगरसेवक संपर्कात नाहीत, संजय राऊतांची कबुली
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion



















