एक्स्प्लोर
Uday Samant On Irshalwadi Full PC : इर्शाळवाडी दुर्घटनेतील मृतांची संख्या 29, तर 52 ग्रामस्थ बेपत्ता
इर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या आता २९ झालीय. तर अजून ५२ ग्रामस्थ बेपत्ता आहेत. दरम्यान, पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आलीय. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम १४४ लागू करण्यात आलंय. दरम्यान दरड दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातंय..तसंच दरडग्रस्त नागरिकांना जवळच कंटेनरमध्ये स्थलांतरीत करण्यात येतंय.
एकूण ४१ परिवार आहेत..दरडग्रस्तांची येथे तात्पुरता राहण्याची सोय करण्यात येतेय..तर उद्या पासून रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात येणार अशी माहिती उदय सामंत यांनी दिली
रायगड

Raigad DPDC Meeting Update : शिवसेना आमदारांशिवाय जिल्हा वार्षिक नियोजन बैठक, महायुतीत धुसफूस

Raigad Christmas Celebration : नाताळच्या सुट्ट्या,रायगडमधील समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी

राजकोट शिवरायांचा पुतळा दुर्घटनाप्रकरणी वैभव नाईकांची चौकशी

Joshi Wadewale Fight Mangaon : जोशी वडेवाल्यांची मुजोरी..गरोदर महिलेला केली मारहाण?

Aanvi Kamdar Death : Kumbhe Waterfall जवळ रीलस्टारचा मृत्यू;रेस्क्यू टीमने लावली जीवाची बाजी पण..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
पुणे
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement