एक्स्प्लोर
Pune : समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाईंमुळे शिवराय छत्रपती बनले : Rajnath Singh ABP Majha
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल पुण्यातल्या कार्यक्रमात केलेल्या एका वक्तव्यावर अभिनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आक्षेप घेतलाय. साहसी खेळ आणि समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव, माता जिजाबाई यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शिवाजीराजे छत्रपती बनले असं राजनाथ सिंह म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार अमोल कोल्हे यांनी निषेध केलाय.
पुणे
Rohit Pawar Pimpari Chinchwad : एका मताला ५००० चा भाव, मतदानाच्यादिवशी भाजपवर गंभीर आरोप
Chandrakant Patil Pune : तिळगुळ घ्या, गोड बोला,अजितदादांना शुभेच्छा, रवींद्र धंगेकरांच्या घरी जाणार
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















