एक्स्प्लोर
Advertisement
Jayram Ramesh : संसदेच्या विशेष अधिवेशनावर बहिष्कार घालणार नाही, जनतेचं मुद्दे मांडणार : जयराम रमेश
संसदेच्या विशेष अधिवेशनावर आम्ही बहिष्कार घालणार नाही तर जनतेचे मुद्दे मांडणार, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी स्पष्ट केलंय. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आजच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. त्यात संसदेच्या विशेष अधिवेशनाचा नेमका अजेंडा काय असणार आहे, असा प्रश्न विचारलाय. तसंच जातीनिहाय जनगणना करणे, अदानी प्रकरणी जेपीसी चौकशीचीही मागणी त्यांनी केलीय. संसदेचं विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून पाच दिवस चालणार आहे. त्यासाठी विरोधक देखील तयारीला लागलेत.
राजकारण
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion