एक्स्प्लोर
Advertisement
Sanjay Raut Reaction : 40 आमदार परत येणार असतील तर मी मागे होतो, Sanjay Sirsath म्हणतात...
सध्या राज्याच्या राजकारणाचा चिखल झालाय. कोण कुणासोबत गेलंय हेच समजत नाहीये. परंतु जे नेते सरकारसोबत गेलेत. त्यांनी मात्र पक्षातील काही लोकांमुळे आपण गेलो असल्याचं स्पष्ट केलं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी यांनी पत्रकार परिषदेत याच पार्श्वभूमीवर आज एक विधान केलं. माझ्या वक्तव्याने जर ते बाजूला गेले असतील, तर मी बाजूला जातो. ते ४० आमदार परत येणार आहेत का? असं वक्तव्य त्यांनी केलं. मात्र आता राऊतांच्या या विधानावर संजय शिरसाटांनीही प्रत्युत्तर दिलं.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement