एक्स्प्लोर
Narayan Rane Pc | बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते : नारायण राणे | ABP Majha
फक्त मुख्यमंत्री होण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी हातमिळवणी केलीय. तसंच बाळासाहेब हयात असते तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच नसते... अशा शब्दात नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलंय. नागपुरात आलेल्या नारायण राणेंनी खास उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. राज्यपालांच्या अभिभाषणावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणावरही नारायण राणेंनी टीका केलीय. तोडपाणीसाठी नव्या सरकारकडून प्रकल्पांना स्थगिती देण्यात येत असल्याचा आरोपही राणेंनी केलाय.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















