एक्स्प्लोर
उद्धव ठाकरे योग्य वेळी योग्य निर्णय घेतील, शिवसेना आमदारांची प्रतिक्रिया | मुंबई | ABP Majha
अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद दिलं जाणार असेल तरच भाजप नेत्यांनी फोन करावा, अशी टोकाची भूमिका शिवसेनेनं घेतल्याचं समजतंय. लोकसभा निवडणुकीदरम्यान जे ठरलं तेच व्हावं, या भूमिकेवर शिवसेना अजूनही ठाम आहे. आज मातोश्रीवर झालेल्या आमदारांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडल्याचं समोर आलंय. आपल्याला स्वत:हून युती तोडायची नाही.
राजकारण
Jaykumar Gore Satara : सातारा एसपींचे निलंबन मागे घ्या, जयकुमार गोरे आक्रमक
Eknath Shinde On Satara : सातारा ZP निवडणूक, एसपींचं निलंबन; फडणवीसांसमोर शिंदे म्हणाले....
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Bharat Gogawale On Deepak Kesarkar : केसरकरांकडून काही चुकीचं घडलं असेल तर एकनाथ शिंदे धोरण ठरवतील
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















