एक्स्प्लोर
Maharashtra Government Formation | शिवसेना आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय म्हणाले? | ABP Majha
"मला स्वत: युती तोडायची नाही, भाजपने निर्णय घ्यावा," अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांच्या बैठकीत घेतली. "लोकसभेवेळी जे ठरलंय, ते व्हावं, बाकी काही अपेक्षा नाहीत," असं म्हणत उद्धव ठाकरेंनी चेंडू भाजपच्या कोर्टात टोलवला आहे. "आपल्या पक्षाचं निर्माण स्वाभिमानातून झालं आहे.केवळ भाजपची कोंडी करायची म्हणून हे सगळं करत नाही. जे ठरलं असेल तसं असेल तर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी फोन करावा. मला ठरल्यापेक्षा एकही कण जास्त नको. मला खोटं ठरवायचं असेल तर हे योग्य नाही. मुख्यमंत्र्यांनी केलेलं विधान चुकीचं आहे. भाजपला ठरवून बाजूला करायचं असं काही नाही, पण भाजप जर शब्द पाळत नसेल तर मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. योग्य वेळी योग्य निर्णय जाहीर करेन.
अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता, पण जर ठरलंच नाही असं सांगत असतील तर चर्चा काय करायची," असं उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत म्हणाले.
अडीच वर्ष पहिली की नंतरची हा वाद नव्हता, पण जर ठरलंच नाही असं सांगत असतील तर चर्चा काय करायची," असं उद्धव ठाकरे आमदारांच्या बैठकीत म्हणाले.
राजकारण
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















