एक्स्प्लोर
Bachchu Kadu :जातीच्या लढाईसह आता शेतकऱ्यांची लढाई होऊ नये : बच्चू कडू : ABP Majha
पाण्याची लढाई ही नेहमीचीच आहे. कोणाला किती पाणी याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. मराठवाड्याला कमी आणि नाशिकला जास्त पाणी देणार असं होता कामा नये. आता जातीच्या लढाईनंतर जिल्हावाईज शेतकऱ्यांची लढाई होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी, असं बच्चू कडू म्हणाले.
राजकारण
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
आणखी पाहा



















