एक्स्प्लोर
Nashik Gangapur Dam : नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवला, गोदावरीची पातळी कमी होणार
नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी.... नाशिकच्या गंगापूर धरणातील पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्ग थांबवण्यात आलाय. ११ जुलैलाल गंगापूर धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु करण्यात आला. १५ दिवसांनंतर हा विसर्ग थांबवण्यात आला असून गोदावरीची पातळी कमी होणार आहे. जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातील पाणीसाठा ६८ टक्क्यांवर गेलाय. जिल्ह्यातील सर्व धरणं तुडुंब भरली असून दहा धरणं ओव्हरफ्लो झालीत. जिल्ह्यातील २४ धरणांचा एकूण पाणीसाठा ८३ टक्क्यांवर गेला. गेल्या वर्षी याच कालावधीत हाच पाणीसाठा ४५ टक्के इतका होता..
नाशिक
Nashik Sudhakar Badgujar : एबी फॉर्मची मारामार बडगुजरांनी लाटले चार? Special Report
Mahapalika Mahasangram Malegaon: मालेगावकर यांचा कौल कुणाला? कुणाची येणार सत्ता?
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Sayaji Shinde PC : झाडं तोडणं साधु संताना पटेल का? सयाजी शिंदे यांचा तपोवनातील वृक्षतोडीवर सवाल
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
विश्व
निवडणूक
व्यापार-उद्योग

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















