एक्स्प्लोर
Eknath Shinde Nashik : मुख्यमंत्री नाशिकमध्ये शेतकऱ्याच्या बांधावर, नुकसानीवरील उपाययोजनांबाबत चर्चा
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नाशिक जिल्ह्यात थैमान घातलंय.. शेतात काढून ठेवलेला कांदा पाण्यात भिजल्याने सडतोय.. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय..अयोध्या दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले. सटाण्यातील निताने ,बिजोटे आणि आखातवाडे इथे त्यांनी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. बागलाण तालुक्यात अवकाळीग्रस्त भागाचीही त्यांनी पाहणी केली. याच विषयावर मुंबईत झालेल्या बैठकीत अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीवरील उपाययोजनांबाबत चर्चाही झाली.
राजकारण
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
आणखी पाहा






















