एक्स्प्लोर
Nagpur : मुसळधार पावसामुळे नागपूरच्या दोन जलाशयात 80 टक्के पाणी साठा
नागपूर शहराची पुढील अनेक महिन्यांची पाण्याची समस्या मिटली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पेंच ( तोतलाडोह धरण ) तसेच नवेगाव खैरी जलाशयात 80 टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा झाला आहे .गेल्या महिन्याभरात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तीस टक्के पाण्याची भर पडली . या जलाशयात मोठा पाणी साठा झाला आहे. आगामी उन्हाळासाठी या जलाशयांमध्ये असलेल्या मुबलक पाणीसाठ्यामुळे महापालिकेची चिंता मिटल्याचे चित्र आहे .
नागपूर
Nagpur : नागपूरच्या खैरी गावातील शेतात एकाच वेळी पाच मोरांचा मृत्यू , प्रशासनाची चिंता वाढली
Devendra Fadnavis Interview Nagpur : शिंदे की दादा , विश्वासू कोण? देवाभाऊची बेधडक मुलाखत ABP Majha
Nagpur Devendra Fadnavis Speech : महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष भाजप आहे,लोकाभिमुखता टिकवली पाहिजे
Surendra Jain on Hindu vs Muslim : मुस्लिमांनी Kashi and Mathura वरचा दावा सोडावा
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
राजकारण
पुणे
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement