एक्स्प्लोर
Mumbai Water | मुंबईत सर्वात शुद्ध, तर दिल्लीत सर्वात अशुद्ध पाणी | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
देशभरातील पाण्याच्या गुणवत्तेबाबत नेहमी चर्चा होत असते. पाणी पिण्यायोग्य आहे की नाही याबाबत अनेकदा शंकाही व्यक्त केली जातेय, मात्र मुंबईतील पाणी याला अपवाद ठरलंय...कारण देशात सर्वाधिक स्वच्छ पाणी हे मुंबईत आहे, पाहूयात
आणखी पाहा




















