एक्स्प्लोर
Maharashtra School: राज्यात शून्य ते वीस विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद होणार? ABP Majha
पुन्हा एकदा 0 ते 20 विद्यार्थी संख्या असलेल्या राज्यातील शाळा बंद करण्याचा राज्य सरकारचा धोरण ? ग्रामीण भागातील शिक्षक- पालकांकडून विरोध होण्याची शक्यता. राज्यातील शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक यांना 0 ते 20 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा किती आहेत आणि सदर शाळा बंद करण्याबाबत विभागाची कार्यवाही कोणत्या स्तरावर सुरू आहे ? याचा आढावा घेतला आता शिक्षण विभाग घ्यायला सुरुवात करताय
मुंबई
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींनी गौतम अदानींविरोधातील खटला काढून घेतला, खासदार संजय राऊतांची टीका
Sanjay Raut PC : अजितदादांचं डोकं फिरवण्यात दोन चार लोक त्यात मुंडे, तटकरे; ही त्यांच्या कर्माची फळं
आणखी पाहा





















