Sanjay Raut On BJP : मोदी-शाह देशाचे दोन तुकडे करुन जातील, खासदार संजय राऊतांची रोखठोक टीका
Sanjay Raut On BJP : मोदी-शाह देशाचे दोन तुकडे करुन जातील, खासदार संजय राऊतांची रोखठोक टीका
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आज रोकठोक मधून भाजपा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देश हिंदू पाकिस्तानच्या दिशेने जात असल्याच त्यांनी म्हटलं. मोदीशाहा देशाचे दोन तुकडे करून जातील अशी टीका राऊतांनी केली. तर सध्या देशातल वातावरण फाळणी सदृश्य असल्याचं संजय रावतांना दिसत. संजय रावतांनी रोकठोक या साप्ताहिक सदरात काय नेमक म्हटलं आपण जाणून घेऊया सविस्तर. मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झाले आहे. मोदी आणि त्यांचे लोक केव्हा तरी जातील पण जाताना या देशाचे तुकडे करून जातील हे स्पष्ट दिसतय. देशात आज जो जातीय आणि धार्मिक विद्वेष वाढला आहे तो फाळणी आधी याच पद्धतीने दिसत होता. आज येथले काही हिंदू अर्थात बाटलेले. पुढारी बॅरिस्टर जिन्नांच्या भूमिकेत चिरले आहेत, देशासाठी ते धोकादायक आहे. भारतात सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता. भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू ही दोन वेगळी राष्ट्र आहेत, त्यांचे आपले स्वतंत्र धर्म, परंपरा रीती रिवाज आहेत. त्यामुळे सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मुस्लिमांना हिंदू बहुल भारताबाहेर आपली वेगळी मातृभूमी निर्माण करण्याचा अधिकार असायला हवा. असं त्यांचं म्हणणं होतं. डॉक्टर आंबेडकर यांनीही एकदा सांगितलं होतं की इथे हिंदू आणि मुसलमान अशी दोन स्वतंत्र राष्ट्र नांदताना दिसत आहेत. मात्र पंडित नेहरू या शहाण्या माणसान ठोकून जाहीर केले. देशाची घटना धर्मनिरपेक्षच राहील, मी भारताचे हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या























