एक्स्प्लोर
Advertisement
Palghar : प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात संघर्ष समितीचे मुंबईत आंदोलन, मंत्रालयावर मोर्चा
पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज स्थानिक नागरिक मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढणार आहेत. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीनं आज मोर्चाचं आयोजन केलंय. केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झालेत. सुमारे २५ हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिलीय. या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिलाय.
मुंबई
CM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदे
Maharashtra Cabinet : टोलमाफी ते धारावी पुनर्विकासासाठी 125 एकर जागा
Dharavi Redevelopment Work : धारावी पुनर्विकासासाठी मुंबईतील आणखी 125 एकर जागा देण्याचा निर्णय
Avinash Jadhav on Toll Free Entry Mumbai : आम्ही लाठ्या खाल्ल्या पण टोलमाफी झाली; आनंदाचा दिवस
Raj Thackeray on Toll Free Entry : उशिरा का होईना सरकारला सुबुद्धी आली - राज ठाकरे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अहमदनगर
पुणे
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement