एक्स्प्लोर
Mumbai Water Scarcity : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 1 मार्चपासून 10 टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव
मुंबईकरांना १ मार्चपासून १० टक्के पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून केवळ ४८ टक्के पाणीसाठा उरल्यामुळे भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा मिळावा अशी मागणी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. राज्य सरकारने ही मागणी मान्य न केल्यास पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसत्ता वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार बीएमसीने मुंबईत पाणीकपातीचा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळतेय..
मुंबई
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Sanjay Raut PC : मराठी माणसाच्या तोंडावर पिचकाऱ्या मारण्याचा काम भाजपने केलं, संजय राऊतांचा घणाघात
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















