एक्स्प्लोर
Mumbai Vegetable : मुंबईतील भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ ABP Majha
Mumbai Vegetable : पावसामुळे मुंबईत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्यामुळे भाज्यांचे दर कडाडलेत. भाज्यांच्या किंमतीत ४० टक्क्यांनी वाढ झालीय. नाशिक, पुणे, गुजरातहुन मुंबईत भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या ५० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. तसंच पावसामुळे भाज्या खराब झाल्यामुळेही किंमतीत वाढ झालीय.
मुंबई
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
आणखी पाहा






















