एक्स्प्लोर
Advertisement
Nawab Malik | काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं असावं : नवाब मलिक
सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आलबेल नसल्याची चर्चा रंगू लागली आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसेने या पत्रावरुन तिरकस प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसमध्ये इतकी स्पर्धा असते हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, हे अंतर्गत वाद असतात. त्यांचे अंतर्गत काही वाद असतील त्यातील पुढे आले असेल, त्यामुळेच सोनिया गांधी यांनी पत्र लिहिलं असावं, असं नवाब मलिक म्हणाले.
मुंबई
Sachin Kharat vs Amit Thackeray : ... तर अमित ठाकरेंविरोधात माहीममधून विधानसभा लढण्यास तयार
Eknath Shinde Shivsena : मुंबईत शिंदेंची शिवसेना 15 जागांवर लढणार - सूत्र
Salman Khan : सलमान खानला संपवण्यासाठी 25 लाखांची सुपारी?
Bhai Jagtap On Seat Sharing मविआचं मुंबईतील जागावाटप 90% पूर्ण, तीन जागांचा तिढा उद्यापर्यंत सूटणार
CM Eknath Shinde : लाखो मुंबईकरांना टोलमाफीच्या निर्णयामुळे दिलासा मिळणार - एकनाथ शिंदे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
करमणूक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement