एक्स्प्लोर
Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई -अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा : ABP Majha
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या काळात पालघर जिल्ह्याच्या हद्दीत २०० अपघात झाले, ज्यामध्ये ९५ जणांना आपला जीव गमवावा लागला. विख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात देखील याच महामार्गावर झाला होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मिस्त्री यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला, तिथं आजही कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजे, पुन्हा तसाच अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
LPG Price Hike Impact : सिलेंडर दरवाढीचा फटका! वडापाव-मिसळ ते तांबडा रस्सा महागणार? | ABP Majha
Bandra Garib Nagar Special Report:वांद्र्यात अनधिकृत बांधकामावर बुलडोझक,मुंबईकरांना नेमकं काय वाटतं?
Rohit Pawar Special Report : पवारांच्या बैठकीत रोहित पवारांची दांडी? राजकीय चर्चांना उधाण
Bandra Slum Home Demolition : बांद्रा पूर्वेला स्टेशन परिसरात अनधिकृत घरांवर बुलढोझर
आणखी पाहा




















