एक्स्प्लोर
Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई -अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा : ABP Majha
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या काळात पालघर जिल्ह्याच्या हद्दीत २०० अपघात झाले, ज्यामध्ये ९५ जणांना आपला जीव गमवावा लागला. विख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात देखील याच महामार्गावर झाला होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मिस्त्री यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला, तिथं आजही कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजे, पुन्हा तसाच अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















