एक्स्प्लोर
Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई -अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा : ABP Majha
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या काळात पालघर जिल्ह्याच्या हद्दीत २०० अपघात झाले, ज्यामध्ये ९५ जणांना आपला जीव गमवावा लागला. विख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात देखील याच महामार्गावर झाला होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मिस्त्री यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला, तिथं आजही कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजे, पुन्हा तसाच अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Sandeep Deshpande:मोदींपेक्षा जास्त अहंकार अश्विनी भिडेंना; चेंबूर दुर्घटनेवरून संदीप देशपांडे भडकले
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
भविष्य
राजकारण
अहिल्यानगर






















