एक्स्प्लोर
Mumbai-Ahmedabad Highway : मुंबई -अहमदाबाद महामार्ग बनला मृत्यूचा सापळा : ABP Majha
मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. जानेवारी ते जुलै २०२३ या काळात पालघर जिल्ह्याच्या हद्दीत २०० अपघात झाले, ज्यामध्ये ९५ जणांना आपला जीव गमवावा लागला. विख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात देखील याच महामार्गावर झाला होता. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मिस्त्री यांचा अपघात ज्या ठिकाणी झाला, तिथं आजही कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. म्हणजे, पुन्हा तसाच अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















