एक्स्प्लोर
Mumbai : मुंबईतल्या आरे कॉलनीत कळस यात्रेदरम्यान दोन गटात तुफान राडा ABP Majha
मुंबईतल्या आरे कॉलनीतील गौतम नगर भागात काल रात्री दोन गटात तुंबळ राडा झाला... परिसरातील शिवमंदिरातील कळस यात्रेदरम्यान रात्री ८ वाजता दोन गटात वाद झाला आणि या वादाचं पर्यावसन हाणामारीत झालं. या हाणामारीत ८ ते १० जण जखमी झाले आहेत... घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवला आणि गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलंय. या घटनेसाठी पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून आणखी काही आरोपींचा शोध सुरू आहे.. सद्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
भविष्य
क्राईम

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















